1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 11 नोव्हेंबर 2021 (12:51 IST)

1947 मध्ये मिळालेले स्वातंत्र्य भीक; खरं स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळालं - कंगना Watch Video

Kangana Ranaut
बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणौत आपल्या वक्तव्यांमुळे अनेकदा वादात सापडते. आता त्यांनी पुन्हा असे वक्तव्य केले, जे ऐकून सगळेच अवाक् झाले. एका कार्यक्रमात कंगना राणौत म्हणाली की 1947 मध्ये मिळालेले स्वातंत्र्य भीक मागून होते, तर खरे स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळाले होते. बॉलिवूड अभिनेत्रीच्या या वक्तव्यावरून सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. अभिनेत्री स्वरा भास्करपासून ते माजी आयएएस अधिकारी आणि अनेक काँग्रेस नेत्यांपर्यंत कंगना संतापली आहे.