Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अजय देवगणचा हा चित्रपट का झाला बंद?

Updated: बुधवार, 20 फेब्रुवारी 2019 (09:12 IST)
 
अजयला घेऊन एक स्पोट्‌र्स ड्रामादेखील सुरू होणार आहे, ज्याध्ये तो इंडियन फुटबॉल टीमचा मॅनेजर सैयद अब्दुल रहीमच्या व्यक्तिरेखेत दिसून येणार आहे. बधाई हो सारखा सुपरहिट चित्रपट बनवणारे अमित शर्मा हा चित्रपट बनवणार आहेत. अजयला घेऊन गेल्या वर्षी कॅप्सूल गिल नावाच्या चित्रपटाची घोषणा देखील करण्यात आली होती, जो जसवंत सिंग गिल यांचा बायोपिक होता. 1989 मध्ये गिल यांनी रानीगंज(पश्मि बंगाल)मध्ये कोळशाच्या खाणीत अडकलेल्या 65 लोकांचा जीव वाचवला होता. ते बोअरहोलद्वारे आत गेले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन टीनू सुरेश देसाई करणार होते, परंतु घोषणेशिवाय हा चित्रपट पुढे सरकू शकलेला नाही, परंतु आता हा चित्रपट बनत नसल्याची चर्चा सुरू झाली आहे. 
 
या चित्रपटाशी संबंधित लोकांचे म्हणणे आहे की, अजय या चित्रपटाविषयी अत्यंत उत्साहित होता, परंतु अजयच्या अपेक्षेप्राणे स्क्रिप्ट बनू न शकल्याने अजयने हा चित्रपट बनवण्याचा विचार सोडून दिला.

सर्व पहा

विकी जैनने वाढदिवसाच्या विशेष प्रसंगी 'व्हीजे फ्रेम्स' या प्रॉडक्शन हाऊसची भव्य सुरुवात केली

यशने रावणाची भूमिका साकारण्यामागचे रहस्य उघड केले

११ ऑगस्ट रोजी ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर, 'मिर्झापूर: द मुव्ही' ७-८ शहरांमध्ये भव्य प्रमोशन करणार

अभिनेत्रीला सायबर भामट्यांनी लावला 2 लाखांचा चुना

बिर्याणी खात खात सलमानने केली हेअर ट्रीटमेंट! निर्माते शैलेंद्र सिंह यांचा खुलासा

सर्व पहा

आसाममधील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी अभिनेते शरद केळकर पुढे आले

रणबीर कपूरचा नवा अवतार! लव्ह अँड वॉर'चा फर्स्ट लूक १५ ऑगस्टला समोर येण्याची शक्यता

World Cat Day : या बॉलिवूड अभिनेत्री मांजरांवर प्रेमाचा वर्षाव करणाऱ्या 'कॅट मॉम्स' आहेत

अनिल कपूर लवकरच 'इंडियाज टॉप 1Percent' हा नवीन गेम शो घेऊन येत आहेत

हरिश्चंद्रगडावरील केदारेश्वर गुहा मंदिर; अत्यंत गूढ, प्राचीन आणि निसर्गरम्य स्थान

पुढील लेख
Show comments