Marathi Biodata Maker

राज्यात शुक्रवारी ३,९९४ नवीन कोरोना रुग्णांची नोंद

Updated: शनिवार, 19 डिसेंबर 2020 (09:32 IST)
 
राज्यात ७५ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई ९, कल्याण डोंबिवली मनपा ९, नाशिक ५, अहमदनगर ४, जळगाव ४, पुणे ४, सोलापूर ५, सातारा ५, यवतमाळ ४, नागपूर ६ यांचा समावेश आहे. नोंद झालेल्या ७५ मृत्यूंपैकी ४१ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १७ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १७ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १७ मृत्यू ठाणे ९, यवतमाळ २, अमरावती १, औरंगाबाद १, जळगाव १, नागपूर १, सातारा १ आणि सोलापूर १ असे आहेत.
 
शुक्रवारी ४,४६७ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण १७,७८,७२२ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.१७ टक्के एवढे झाले आहे. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या १,१९,९६,६२४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८,८८,७६७ (१५.७४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,०३,८८६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,१६८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

iQOO चा 50MP कॅमेरा, 6500mAh बॅटरी फास्ट चार्जिंगसह नवीन 5G फोन लॉन्च

नीट वादाच्या पार्श्वभूमीवर, प्रल्हाद जोशी नवे शिक्षणमंत्री झाले, महत्त्वपूर्ण विधान केले

मुंबई लोकल ट्रेनवर आता डिजिटल पद्धतीने देखरेख ठेवली जाईल

LIVE: ठाकरे बंधूंचा अभिनंदन मोर्चा आज शिवाजी पार्कपासून निघणार

पंढरपूर कॉरिडॉरमुळे विठ्ठल दर्शन अधिक सुलभ होईल, मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा

पुढील लेख
Show comments