Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात ९ हजार १९५ नवे कोरोनाबाधित, मृत्यूची संख्या २०० पार

Updated: शुक्रवार, 2 जुलै 2021 (07:48 IST)
 
 राज्यात ८ हजार ६३४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत एकूण ५८ लाख २८ हजार ५३५ रुग्ण कोरोनमुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.०१ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.०१ टक्के एवढा आहे. नोंद झालेल्या एकूण २५२ मृत्यूंपैकी २०६ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ४६ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत.
 
राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४ कोटी १८ लाख ७५ हजार २१७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६० लाख ७० हजार ५९९ (१४.५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६ लाख १५ हजार २८५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४ हजार ३३९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
 

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

LIVE: महाराष्ट्र सरकारने क्रिप्टो मालमत्तेचा समावेश करण्यासाठी एमपीआयडी कायद्यात दुरुस्ती केली

National Handloom Day 2026: राष्ट्रीय हातमाग दिन

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; आता निवासी इमारतींमधील दारूच्या दुकानांवर बंदी

कुणबी प्रमाणपत्रे रद्द केल्याने मनोज जरांगे संतप्त; म्हणाले-फडणवीस, शिंदे आणि बावनकुळे यांनी कट रचला

आता UPI पेमेंटवर चार्ज आकारला जाईल? जाणून घ्या, नवीन कायद्यानंतर कोणाला शुल्क आकारले जाईल आणि कोणाला नाही

पुढील लेख
Show comments