Dharma Sangrah

राज्यपालांनी ३० एप्रिलपर्यंत भेटी रद्द केल्या

बुधवार, 1 एप्रिल 2020 (07:33 IST)
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राजभवनात येणाऱ्या लोकांच्या भेटी ३० एप्रिलपर्यंत रद्द केल्या आहेत. त्यामुळे आता महिनाभर राजभवनात येऊन कुणालाही राज्यपालांची भेट घेता येणार नाही.

ज्यांनी भेटीचे आरक्षण केले आहे, त्यांना कालांतराने राजभवनाला भेट देता येईल, असे ट्विट राजभवनाच्या हँडलवरून करण्यात आले आहे. 

सर्व पहा

मान्सूनमध्ये कार चालवताना 'या' ८ चुका टाळा; नाहीतर होऊ शकते मोठे नुकसान

Birthday Wishes For Sister in Marathi बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

कशेडी घाटात खरंच भूत आहे का ? जाणून घ्या 'त्या' रहस्यमय कथांमागील सत्य!

संत नामदेव महाराज समाधी: इतिहास, महत्त्व आणि नामदेव पायरीची संपूर्ण माहिती

July Monthly Horoscope 2026 मासिक राशिभविष्य: जुलै २०२६ मध्ये 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव; तुमचे भाग्य कसे असेल?

सर्व पहा

पुण्यातील कर्वेनगरमध्ये मुदत संपलेल्या शीतपेयांचा साठा जप्त, एफडीएच्या कारवाईच्या भीतीने टाकून देण्याचा संशय

LIVE: वर्ध्यात मुसळधार पावसामुळे हाहाकार, २१ जनावरांचा मृत्यू

माध्यमांना बोट दाखवल्याच्या आरोपां संदर्भात आरोपी सियाच्या वडिलांनी मोठा दावा केला

मान्सूनने मुंबईत हाहाकार माजवला, ३ दिवसांत जुलै महिन्यातील निम्म्याहून अधिक पावसाची नोंद

केतन अग्रवालच्या आजोबांचे निधन

पुढील लेख
Show comments