Marathi Biodata Maker

ग्रहण सुटल्यावर काय करावे

Updated: मंगळवार, 8 नोव्हेंबर 2022 (12:43 IST)
 
चंद्रग्रहण दरम्यान काय करावे
ग्रहण सुरू होण्याआधी, म्हणजेच जेव्हा सुतक चालू असेल तेव्हा आधीच तोडलेली तुळशीची पाने अन्नपदार्थांमध्ये ठेवावीत.
ग्रहणकाळात आपल्या इष्ट देवतांच्या नावांचे स्मरण करावे.
ग्रहणाचा नकारात्मक प्रभाव कमी करण्यासाठी ग्रहण काळात मंत्रांचा जप करावा.
ग्रहण संपल्यानंतर घरभर गंगाजल शिंपडावे.
 
चंद्रग्रहण काळात हे काम करु नका
ग्रहणकाळात देवी-देवतांचे कोणतेही शुभ कार्य किंवा पूजा करू नये.
ग्रहणकाळात अन्न शिजवू नये, खाऊ किंवा पिऊ नये.
गरोदर महिलांनी ग्रहण पाहू नये किंवा ग्रहण काळात घराबाहेर पडू नये.
ग्रहण काळात तुळशीसह इतर झाडांना स्पर्श करू नये.
 
ग्रहण सुटल्यावर हे करा
चंद्रग्रहण काळावधी संपल्यावर सुतकही संपतं. ग्रहण संपल्यानंतर घराच्या प्रत्येक कोपऱ्यात गंगाजल शिंपडा. घर, दुकान, आस्थापना स्वच्छ करा आणि ते चांगले धुवा. असे मानले जाते की गंगाजल किंवा कोणत्याही पवित्र नदीचे पाणी शिंपडल्याने नकारात्मकता संपते आणि ग्रहणाचा प्रभावही संपतो. ग्रहणानंतर स्नान करावे. जर तुम्ही स्नान करू शकत नसाल तर स्वतःवर गंगाजल शिंपडा. स्वत: स्नान करुन देवतांना स्नान घाला. मंदिर स्वच्छ करा. यानंतर अन्नपदार्थांवर गंगाजल शिंपडून ते शुद्ध करा.

सर्व पहा

गौरी पूजनात ऐनवेळी मासिक पाळी आली तर काय करावे? जाणून घ्या धार्मिक नियम, पर्याय आणि आरोग्य!

ज्येष्ठा गौरी: महानैवेद्याच्या ताटाची मांडणी व वाढण्याची पद्धत

गणपती बाप्पा आणि गौरीच्या प्रसादासाठी पौष्टिक ड्रायफ्रूट्स खजूर रोल पाककृती

Vishwakarma Jayanti 2026 Wishes in Marathi विश्वकर्मा जयंती शुभेच्छा मराठी

Gauri Geete in Marathi गौरी गणपतीची गाणी

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

पुढील लेख
Show comments