Festival Posters

‘हम बचेंगे भी और लढेंगे भी!’भुजबळ

Updated: सोमवार, 11 जून 2018 (09:09 IST)
 
 
सध्या शेतकरी रडत आहेत, व्यापारी रडत आहेत, सगळ्याच क्षेत्रातील नागरिकांचे सध्या हाल चालू आहेत. पण सरकारला पाकिस्तानची साखर गोड लागत आहे. भुजबळ म्हणाले, दोन वर्षांपूर्वी माझ्यावर हल्लाबोल करण्यात आला. सगळीकडे छापे टाकण्यात आले. सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून चांगले महाराष्ट्र सदन बांधणे माझी जबाबदारी होती. ज्यावेळी घोटाळ्याचे आरोप झाले, तेव्हा लाचलुचपत खात्याने मी दोषी नसल्याचा अहवाल दिला होता.
 
मात्र, त्याच खात्याने वर्षानंतर आपला निर्णय फिरवला.माझ्यावर अनेक घोटाळ्याचे खोटे आरोप करण्यात आले. परंतु, लोकांचे प्रेम ते हिरावून घेऊ शकले नाहीत, असे त्यांनी  सांगितले. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. आपापसातील वाद दूर करून सर्वांनी एकत्र यायला हवे. यापुढे मी नुसता बोलणार नाही, तर लोकशाही मार्गाने रस्त्यावर आंदोलन करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

E20 धोरणासंदर्भातील खोट्या दाव्यांबाबत मुंबई उच्च न्यायालयाकडून नितीन गडकरींना परवानगी; मेटा आणि गूगलवर कायदेशीर कारवाई होणार

महाराष्ट्रातील ५६ लाख शेतकऱ्यांचे ४८,००० कोटी रुपयांचे कर्ज माफ केले जाणार; शेलार यांची घोषणा

महाराष्ट्र आरोग्य विभागाने रक्त व्यापारावर कडक कारवाई सुरू केली, अनियमितता आढळल्यास FDA कारवाई करणार

LIVE: अकोल्यात शिंदे सेनेचे नेते मोहसीन शेख यांचे निधन

रब्बी हंगामातील अत्यंत महत्त्वाचे पीक; हरभरा लागवडीची संपूर्ण माहिती

पुढील लेख
Show comments