suvichar

उदबत्ती (अगरबत्ती)लावण्याचे 5 फायदे आणि 5 तोटे जाणून घ्या..

Updated: शुक्रवार, 18 सप्टेंबर 2020 (12:39 IST)
 
3 भारतीय सनातन परंपरेत बांबू जाळण्यास मनाई आहे. असे म्हणतात की जर बांबूचे लाकडांनी चूल पेटवली तर वंशाचे नायनाट होण्यापासून कोणी ही रोखू शकणार नाही. उदबत्तीमध्ये बांबूचा वापर करण्यात येतो. तथापि काही लोकं असे मानतात की पुरातनकाळात बांबूच्या उपयुक्तेमुळे ते जाळण्यास मनाई केली गेली असावी.
 
4 तथापि शास्त्रज्ञाचा मतानुसार बांबू जाळल्याने आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतात. उदबत्ती बांबूच्या कांडीवर रासायनिक घटकांचे वापर करून बनविली जाते. या मध्ये बनावटी अत्तर मिसळतात. हे जाळल्याने बांबू देखील पेटतो आणि अत्तर देखील. बांबूमध्ये शिसे आणि भारी धातू आढळते. दोन्ही घटके जळल्याने हानिकारक घटक आपल्या श्वासेतून शरीरात पोहोचतात जे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असतात.
 
अशी मान्यता आहे की बांबू जाळल्यावर भाग्य नाहीसे होतात. बांबू जरी भाग्यवर्धक आहे, परंतु ते जाळणे दुर्देवी असतं. फेंगशुई मध्ये दीर्घायुष्यासाठी बांबूचे झाड खूप सामर्थ्यशाली मानले आहेत. हे चांगले  भाग्य दर्शविणारे आहेत म्हणून आपण बांबूच्या झाडांचे चित्र लावून त्यांना सामर्थ्यवान बनवू शकता.
 
5 असे मानले जाते की बांबू जाळल्याने पितृदोष होतो. उदबत्ती बांबूने तयार करण्यात येते. म्हणून हे जाळणे शुभ नसतं. भगवान श्रीकृष्ण नेहमीच आपल्या सोबत बांबूची बासुरी ठेवायचे. भारतीय वस्तू विज्ञानात देखील बांबूला शुभ मानले गेले आहेत. लग्न मुंज, जावळ या शुभ कार्यात देखील बांबूची पूजा, बांबूचे मांडव बनविण्याच्या मागील देखील हेच कारण आहे. म्हणून बांबूला जाळणे शुभ मानत नाही. असे ही म्हणतात की जिथे बांबूचं रोपटं असतं तिथे वाईट शक्ती येत नाही.

सर्व पहा

रक्षाबंधनाला राखी बांधायची राहून गेली? 'या' ४ शुभ तिथींना बांधू शकता भावाला राखी

Colorful Coconut Rolls रक्षाबंधनाला बाजारातून आणण्यापेक्षा घरीच बनवा 'रंगीबेरंगी मिठाई'

Jivati Katha Marathi श्रावण शुक्रवारी नक्की वाचा जिवतीची आणि देवीची ही पवित्र कहाणी

Jivati Puja 2026 Wishes in Marathi श्रावण शुक्रवार विशेष जरा जिवंतिका पूजनाच्या शुभेच्छा

Raksha Bandhan 2026 Wishes for Sister in Marathi बहिणीसाठी रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

पुढील लेख
Show comments