शनिवार, 24 जानेवारी 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
मनोरंजन
हास्यकट्टा
मुलांचे विनोद
Written By
Last Modified:
बुधवार, 8 फेब्रुवारी 2023 (19:01 IST)
संबंधित माहिती
शिक्षक -विद्यार्थी जोक
विद्यार्थी शिक्षक जोक- गुण कुठून आले
शिक्षक आणि विद्यार्थी जोक- जन्म कुठे झाला
विद्यार्थी शिक्षक मराठी जोक
मराठी जोक -माझी पाटी फुटली
शिक्षक -विद्यार्थी जोक - बंडूचा आळस
शिक्षकाने विद्यार्थ्यांना चार पानी निबंध लिहायला सांगितला.
विषय होता, आळस म्हणजे काय?
बंडू ने चारही पानं कोरी ठेवली आणि
शेवटी फक्त तीनच शब्द लिहीले.
यालाच म्हणतात आळस.
Edited By - Priya Dixit
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
ओ रोमियो ट्रेलर लाँचवर नाना पाटेकर नाराज, शाहिद आणि तृप्ती उशिरा पोहोचल्याने कार्यक्रम सोडून गेले
सुमारे ६० मिनिटे वाट पाहिल्यानंतर, कार्यक्रम सुरू होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नसताना, नाना पाटेकर नाराज झाले आणि ट्रेलर लाँचला उपस्थित न राहता निघून गेले. संपूर्ण घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये नाना सभागृहातून बाहेर पडताना लिफ्टकडे जात असल्याचे दिसत आहे, तर कार्यक्रमाचे आयोजक थांबून त्यांच्याशी तर्क करण्याचा प्रयत्न करतात. व्हिडिओमध्ये नाना रागाने त्यांच्या घड्याळाकडे बोट दाखवत काहीतरी बोलत असल्याचे दिसत आहे, जणू काही ठरलेल्या वेळेचा आदर केला गेला नाही हे दर्शवत आहे.
"मला वाटेल तेव्हाच मी मराठी बोलेन..." हिंदी विरुद्ध मराठी भाषेच्या वादावर सुनील शेट्टी म्हणाले
अलीकडेच महाराष्ट्रात मराठी भाषेबाबत मोठा गोंधळ उडाला होता. मराठी न बोलल्याने लोकांना मारहाण केल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या विषयावर अनेक सेलिब्रिटींनीही आपले मत व्यक्त केले. हिंदी विरुद्ध मराठी भाषेच्या वादावर सुनील शेट्टी यांनीही आपले मत व्यक्त केले.
स्मृती इराणी यांनी दावोस २०२६ मध्ये भारताचा लिंग समानता अजेंडा सादर केला
"क्यूंकी सास भी कभी बहू थी" या मालिकेव्दारे २५ वर्षांनंतर भारतीय टेलिव्हिजनवर ऐतिहासिक पुनरागमन करून प्रसिद्धी मिळविल्यानंतर, माजी केंद्रीय मंत्री आणि अलायन्स फॉर ग्लोबल गुड: जेंडर इक्विटी अँड इक्वॅलिटीच्या संस्थापक आणि अध्यक्षा स्मृती इराणी यांनी आता जागतिक व्यासपीठावर आपला ठसा उमटवला आहे.
'धुरंधर २' मध्ये आणखी एक शक्तिशाली अभिनेता दिसणार, विकी कौशल मेजर विहानची भूमिका साकारणार
दिग्दर्शक आदित्य धर यांच्या 'धुरंधर' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने भारतात आधीच ८२८ कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. रणवीर सिंग, अक्षय खन्ना आणि संजय दत्त सारखे कलाकार या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारत आहे.
शेफाली जरीवालावर काळी जादू करण्यात आली होती! पती पराग त्यागीचा दावा
पारस छाब्रा यांच्याशी बोलताना पराग त्यागीने दावा केला की तिच्यावर काळी जादू करण्यात आली होती, तो म्हणाला, "बरेच लोक या गोष्टींवर विश्वास ठेवत नाहीत, पण मी करतो. जिथे देव आहे तिथे सैतान देखील आहे. कधीकधी लोक स्वतःच्या दुःखाने दुःखी नसतात, तर इतरांच्या आनंदाने दुःखी असतात."
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला अटक
बॉलीवूड अभिनेता आणि चित्रपट समीक्षक कमल आर. खान, ज्याला केआरके म्हणूनही ओळखले जाते, ते वारंवार वादात अडकतात. यावेळी ते गंभीर अडचणीत सापडले आहे. अंधेरी पश्चिमेकडील ओशिवरा परिसरातील एका निवासी इमारतीत झालेल्या गोळीबाराच्या घटनेप्रकरणी मुंबई पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
पलाश मुच्छल एका मुलीसोबत बेडवर पकडला गेला होता, महिला क्रिकेटपटूंनी मारहाण केली होती, स्मृतीच्या मित्राने केला खुलासा
अलीकडेच स्मृती मानधनाचा जुना मित्र विद्यान मानेने पलाश मुच्छलवर ४० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला. आता विद्यान मानेने पलाश आणि स्मृती मानधनाचे लग्न मोडण्याचे कारण उघड केले आहे. पलाशने स्मृती मानधनाची फसवणूक केल्याचे वृत्त समोर आले आहे, ज्यामुळे लग्न रद्द झाले.
"बॅटल ऑफ गलवान" मधील "मातृभूमी" या पहिल्या गाण्याचा टीझर प्रदर्शित
सलमान खान फिल्म्सने त्यांच्या आगामी "बॅटल ऑफ गलवान" या चित्रपटातील "मातृभूमी" या देशभक्तीपर गाण्याचा एक शक्तिशाली टीझर प्रदर्शित केला आहे. लष्कराच्या बिगुलच्या आवाजाने सुरुवात होणारा हा टीझर सुरुवातीपासूनच देशभक्तीच्या भावना जागृत करतो आणि देशाच्या आत्म्याला सलाम करणारा भावनिक वातावरण निर्माण करतो.
Beautiful And Peaceful Ashrams India भारतातील सर्वात शांत आणि सुंदर आश्रम
India Tourism : भारतात अनेक सुंदर आणि शांत असे रमणीय पर्यटन स्थळे आहे. जिथे गेल्या नंतर मनाला आल्हादायक वातावरण शांतपणा देते. गर्दीपासून दूर शांती आणि सकारात्मकतेने भरलेले असेच ठिकाण तुम्ही शोधत असाल तर तुम्ही या भारतीय शहरांना नक्कीच भेट द्या. या शहरांमध्ये सुंदर असे आश्रम आहे. तसेच येथील आश्रमात नक्कीच विसावा घ्या. तुम्ही येथे योग आणि ध्यान सत्रांमध्ये सहभागी होऊ शकता. तुम्हाला येथे नक्कीच शांती मिळेल.
चित्रपट Border 2 ला जबरदस्त रिस्पॉन्स
"बॉर्डर २" चे निर्माते चित्रपटाच्या कमाईने खूप आनंदी आहे, ज्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. मल्टीस्टारर चित्रपट "बॉर्डर २" २३ जानेवारी रोजी प्रदर्शित झाला. चित्रपटाला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाने किती कमाई केली ते जाणून घेऊया.