74 वर्षांनंतर भेटले भाऊ, एकमेकांना बिलगून रडू लागले, भावूक व्हिडिओ व्हायरल करतारपूर (पाकिस्तान): भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीशी संबंधित अनेक कथा आहेत. 1947 च्या फाळणीत अनेक कुटुंबे विभक्त झाली. काही पाकिस्तानात स्थायिक झाले तर काही भारतात राहिले. पाकिस्तानमधील करतारपूर कॉरिडॉरमध्ये तब्बल 74 वर्षांनंतर फाळणीदरम्यान वेगळे झालेले दोन भाऊ भेटले. पाकिस्तानचा मोहम्मद...