suvichar

महाराष्ट्राला राष्ट्रीय पर्यटनाचे तीन पुरस्कार

Updated: शुक्रवार, 28 सप्टेंबर 2018 (14:30 IST)
 
केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्यावतीने विज्ञान भवनात राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार 2016-17 वितरण सोहळयाचे आयोजन करण्यात आले. यावेळी पर्यटन सचिव रश्मी वर्मा उपस्थित होत्या. देशात पर्यटन क्षेत्राच्या विकासात मोलाचे योगदान देणार्‍या 77 हॉटेल्स व संस्थांना विविध श्रेणीत पुरस्कार प्रदान करण्यात आले. मुंबई येथील मेलुहा-द- फर्न आणि औरंगाबाद येथील 'लेमन ट्री हॉटेल' यांच्यासह मुंबई येथील 'ग्रासरूट जर्नी प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेला सन्मानित करण्यात आले. मुंबई येथील मेलुहा-द-फर्न या हे देशातील सर्वोत्तम पर्यावरण स्नेही हॉटेल ठरले आहे. पवई येथील हिरानंदानी गार्डन्स येथे स्थित या पंचातारांकित हॉटेलमध्ये अभ्यागत व पर्यटकांना उत्तम सुविधा पुरविण्यासोबतच पर्यावरण स्नेही वातावरण जपण्यात आले आहे.

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

सर्व पहा

भाषण नाही, मुलाखती नाहीत… सुप्रिया सुळे पुढील तीन दिवस शांत राहणार; कारण जाणून घ्या

जळगाव जिल्ह्यात ट्रॅक्टरचे भाडे न भरल्यामुळे शेतकऱ्याच्या पत्नीवर सामूहिक बलात्कार

LIVE: भाषण नाही, मुलाखती नाही… सुप्रिया सुळे पुढील तीन दिवस मौन पाळणार

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; बनावट बियाणे आणि खतांच्या तक्रारींवर ७ दिवसांत कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून नियमांमध्ये बदल

Kia Sorento Hybrid SUV लवकरच भारतात! दमदार डिझाइन आणि हाय-टेक फीचर्ससह मारणार एन्ट्री

पुढील लेख
Show comments