Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

WHO गाइडलाइन: स्वयंपाक करण्याचे नियम

Updated: सोमवार, 18 मे 2020 (15:46 IST)
स्वयंपाकघरात वापरण्यात येणारे टॉवेल, नॅपकिन व इतर कपडे देखील स्वच्छ ठेवायला हवे. 
हानिकारक जिवाणू या कापड्यांवर, भांडे ठेवण्याच्या जागी आणि भाजी चिरण्याच्या बोर्डावर चिटकून राहतात. या जागेची पण दररोज स्वच्छता करायला हवी.
शिजवलेल्या अन्न कच्च्या पदार्थांपासून लांब ठेवायला हवं. विशेषतः मासे, मीट सारख्या पदार्थांना थेट दुसऱ्या वस्तूंच्या संपर्कात येऊ देउ नये.
एका प्रकारांच्या खाद्य पदार्थ चिरल्यावर सूरी आणि कटिंग बोर्डला स्वच्छ करून घ्यावे. 
कच्च्या आणि शिजवलेले अन्न वेगवेगळ्या भांड्यात ठेवावे. दोन्ही भांडे संपर्कात तर नाही याची खात्री करून घ्यावी.
कच्चे अन्न जसे मीट, मासे, रस या पदार्थांमध्ये देखील जिवाणू असू शकतात. जे शिजवलेल्या अन्नात मिसळून त्याला देखील खराब करू शकतात. हे अन्न एका स्वस्थ माणसाने खाल्यावर तो सहजच आजारी पडू शकतो. 
कोणत्याही अन्नाला व्यवस्थित शिजवून घावे. ज्या अन्नाला शिजायला वेळ लागतो जसे की मीट, मासे, अंडी अशे पदार्थांना मंद आंचेवर शिजत पडू द्या. असे केल्याने त्यांच्या मधील असलेले सर्व जिवाणू नष्ट होतील. 
शिजवलेले अन्न खाण्याच्या आधी व्यवस्थित गरम करायला हवं.
शिजवलेल्या अन्नाला जास्त वेळ बाहेर राहू देऊ नये. जर अन्न पूर्ण संपत नसेल तर लगेच फ्रीजमध्ये ठेवा. आणि परत खाण्याच्या आधी ते गरम करूनच घ्या. शिजवलेल्या अन्नाला 2 तासांहून जास्त वेळ मोकळ्या हवेत सोडू नये.
अन्न शिजवताना वापरल्या जाणाऱ्या पाण्याच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. 
शक्य असल्यास स्वयंपाकासाठी देखील RO पाण्याचा वापर करावा. 
कोणतीही भाजी शिजवण्यापूर्वी ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. ताज्या भाज्यांना प्राधान्य द्या.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

८० वा स्वातंत्र्यदिन सोहळा; ठाण्यात एकनाथ शिंदे आणि बीडमध्ये सुनेत्रा पवार यांनी तिरंगा फडकवला

Independence Day 2026 मुख्यमंत्री फडणवीस यांनी सचिवालयात ध्वजारोहण केले तर राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी पुण्यात तिरंगा फडकवला

लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींची भव्य दूरदृष्टी; 'सप्तधारा'च्या ७ शक्तींद्वारे भारताचे परिवर्तन होईल; या शक्तींबद्दल जाणून घ्या

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला, जनरेशन-जी आणि जनरेशन-अल्फा यांच्यासाठी एक मोठी घोषणा केली

LIVE: देशाच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सचिवालयात ध्वजारोहण केले

पुढील लेख
Show comments