Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मराठा क्रांती मोर्चा दिल्लीत काढण्यात येणार

Updated: गुरूवार, 31 डिसेंबर 2020 (08:43 IST)
 
यावेळी पुढे राजेंद्र दाते पाटील म्हणाले, राज्यात मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मागासवर्ग समितीची स्थापना केली होती. या समितीने वर्षभर अभ्यास करून अहवाल सादर केला. त्यानुसार यापूर्वीच्या राज्य सरकारने एसईबीसी कायदा २०१८ हा मंजूर केला होता. या आरक्षणाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती. परंतु ४१ दिवसांच्या लढ्यानंतर उच्च न्यायालयाने मराठ समाजाचे आरक्षण कायम ठेवले होते. 
 
त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली. त्यात आरक्षणाला स्थगिती देण्यात आली होती. यावर सध्या सुनावणी सुरू असून आता १०२ आणि १०३ च्या घटना दुरुस्तीमुळे १० टक्के अधिकचे आरक्षण दिले आहे. त्यामुळे आरक्षणाची जी ५० टक्क्यांची मर्यादा होती, ती वाढली असून त्यामुळे मराठा आरक्षणाविरोधातील सर्व दावे दूर होणार आहेत, अशी शक्यता चव्हाण यांनी व्यक्त केली. 

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

"ED-CBI च्या धाकानेच शिवसेना फोडली!" कपिल सिब्बल यांचा न्यायालयात खळबळजनक दावा

LIVE: ED आणि CBI ची धाक दाखवून शिवसेनेत फूट पाडण्यात आली; कपिल सिब्बल यांचा मोठा आरोप

'३३,००० रुपयांच्या बुटांवरून गदारोळ': CJP प्रमुख अभिजीत दिपके यांच्याबाबत सोशल मीडियावर प्रश्नचिन्ह

राज्यातील २.३१ लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा! आता 'सातबारा'शिवाय मिळणार 'शेतकरी ओळखपत्र'; सरकारी योजनांचा लाभ मिळणार

रोहिणी खडसे यांनी १० फूट लांब साप हातांनी पकडला; व्हिडिओद्वारे दिला संदेश; नेटकऱ्यांकडून कौतुक

पुढील लेख
Show comments