Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सर्व डाळींच्या निर्यातींवरचे प्रतिबंध हटवले

Updated: शुक्रवार, 17 नोव्हेंबर 2017 (10:11 IST)
 
आपल्या देशाची गरज अंदाजे २ कोटी २० लाख टन डाळ इतकी आहे, गेले काही वर्ष आपलं उत्पादन १ कोटी ८० लाख ते १ कोटी ९० लाख टन या दरम्यान रेंगाळतंय. मात्र यंदा 2 कोटी 30 लाख टन डाळ उत्पादनातून मिळणार आहे. आपला देश डाळ उत्पादनात पहिल्या क्रमांकावर, डाळ खाण्यात पहिल्या क्रमांकावर आणि डाळ आयात करण्यातही आपला देश पहिल्या क्रमांकावर आहे.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

कुणबी प्रमाणपत्रे रद्द केल्याने मनोज जरांगे संतप्त; म्हणाले-फडणवीस, शिंदे आणि बावनकुळे यांनी कट रचला

आता UPI पेमेंटवर चार्ज आकारला जाईल? जाणून घ्या, नवीन कायद्यानंतर कोणाला शुल्क आकारले जाईल आणि कोणाला नाही

एक लाखांहून अधिक टॅक्सी चालकांनी मराठी शिकून घेतली, आता ते प्रवाशांशी स्थानिक भाषेत संवाद साधतील

दहीहंडी सणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारकडून भेट; १.६० लाख गोविंदांना १० लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण मिळणार

इंस्टाग्राम आणि फेसबुकची मूळ कंपनी, मेटाला ५६७ दशलक्ष डॉलर्सचा दंड ठोठावण्यात आला; वाचा

पुढील लेख
Show comments