ग्रामपंचायतीनं दिलेल्या नोटीसमध्ये सोबो फिल्म प्रायव्हेट लिमिटेड कंपनीनं सर्व अटीचा भंग केल्याचं म्हटलयं. त्याचबरोबर मालिकेच्या चित्रीकरणामुळं स्थानिकांना त्रास होत असल्याचा उल्लेख केलाय. मात्र, हे ग्रामपंचायत निवडणुकींनंतरच का घडलं? असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.