Marathi Biodata Maker

स्वराज्य रक्षक छत्रपती श्री संभाजी महाराज

Updated: गुरूवार, 14 मे 2020 (09:27 IST)
 
त्यांचा जन्म 14 मे 1657 रोजी पुरंदर किल्ला, पुणे येथे झाला. रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले. संभाजीराजांच्या आई, सईबाईंचे निधन राजे लहान असताना झाले. त्यांची आजी जिजाबाई यांनी त्यांचा सांभाळ केला. 
 
अनेक ऐतिहासिक नोंदींप्रमाणे संभाजीराजे अत्यंत देखणे आणि शूर होते. तसेच ते अनेक भाषेत विद्याविशारद व अत्यंत धुरंधर राजकारणी होते. 16 जानेवारी 1681 रोजी संभाजीराजांना राज्याभिषेक झाला. ते राजकारण आणि रणांगण यात तरबेज झाले होते. ते प्रजाहित दक्ष होते. येसूबाई या त्यांच्या पत्नी होत्या. त्यांनी नऊ वर्षे उत्तम राज्यकारभार केला. 
 
औरंगजेबाने 1682 मध्ये स्वराज्यावर हल्ला केला. संभाजीराजांच्या नेतृत्त्वाखाली मराठयांनी हिमतीने लढा दिला. 1687-88 मध्ये महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला.त्यामुळे परिस्थिती कठीण झाली. त्यातच संभाजीराजांच्या पाठीत खंजीर खुपसायला अनेक फितुर सदैव तत्पर होते. 
 
1 फेब्रुवारी 1689 रोजी औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान याने संगमेश्र्वर येथे संभाजीराजांना पकडले. 11 मार्च 1689 रोजी तुळापूर येथे त्यांनी हौतात्म्य पत्करले.

सर्व पहा

Pithori Amavasya Matrudin 2026 Wishes in Marathi पिठोरी अमावस्या शुभेच्छा संदेश

Haritalika 2026 : हरितालिकेच्या दिवशी चुकून सुद्धा करू नका हे 5 काम

कॉफी फक्त पिण्यासाठीच नाही तर ती घरगुती कामांसाठीही खूप उपयुक्त आहे! वाचा

नथीचा तोराच वेगळा! या गणेशोत्सवात ट्राय करा नथीचे हे खास आणि ट्रेन्डी प्रकार

घरातील या एका जागी चप्पल ठेवणे चुकीचे? काय सांगते वास्तुशास्त्र

सर्व पहा

LIVE: महाराष्ट्रात मोफत डायलिसिस सेवेचा विस्तार

इंडिगो विमानात बॉम्बची धमकी: लखनौहून सौदी अरेबियाला जाणाऱ्या विमानाचे अहमदाबादमध्ये आपत्कालीन लँडिंग

नांदेडमध्ये भीषण अपघात; ट्रक आणि टाटा मॅजिक व्हॅनची धडक होऊन नऊ जणांचा मृत्यू

मुंबई बीएमसीचा मोठा निर्णय; इयत्ता १ ते १० च्या विद्यार्थ्यांना संविधान शिकवले जाणार

नाशिकमध्ये स्वाइन फ्लूमुळे चिंता वाढली! डेंग्यू आणि मलेरियाच्या साथीमुळे रुग्णालयांवर ताण

पुढील लेख
Show comments