Dharma Sangrah

The Ghazal King Jagjit Singh यांच्याबद्दल काही रोचक गोष्टी

Updated: गुरूवार, 10 ऑक्टोबर 2019 (16:10 IST)
 
मुंबईमध्ये आपल्या सुरुवातीच्या काळात जगजित सिंह यांनी लग्नांमध्ये देखील परफॉर्म केले होते.
 
जगजित सिंह यांची ओळख चित्रा सिंह यांच्यासोबत पहिल्यांदा 1967 साली झाली होती, तेव्हा ते खूप संघर्ष करत होते आणि चित्रा यांनी आपल्या पतीला घटस्फोट देऊन जगजित सिंह यांच्याशी विवाह केला होता.
 
जगजित सिंह आणि त्यांच्या पत्नीने सोबत गायलेले 'अर्थ' आणि 'साथ-साथ' अॅल्बमचे गाणे संगीत कंपनी एचएमव्हीचे सर्वाधिक विकली जाणारी जोडी आहे.
 
जगजित सिंह यांनी अनेक भाषांमध्ये गाणे गायले आहेत. भारत सरकार द्वारे त्यांना 2003 मध्ये पद्मभूषण देण्यात आले होते.
 
वर्ष 2014 मध्ये भारत सरकाराने जगजित सिंह यांच्या सन्मानात एक डाक तिकिट जारी केले होते.
 
जगजित सिंह यांना गझल प्रसिद्ध करण्याचा श्रेय दिला जातो.
 
जगजित सिंह यांचे 1982 मध्ये झालेल्या कांसर्ट 'लाइव्ह एट रॉयल अल्बर्ट हॉल' चे तिकिट केवळ तीस तासात विकले गेले होते.
 
जगजित सिंह यांचा मुलाचा मृत्यू 1990 मध्ये एका कार ऍक्सिडेंट मध्ये झाल्यामुळे जगजित सिंह आणि आणि त्यांची पत्नीवर दुःखाचे पहाड कोसळले होते. त्यांचा मुलगा विवेक तेव्हा मात्र 21 वर्षाचा होता.
 
जगजित सिंह यांनी 2011 मध्ये यूनाइटेड किंग्डम टूर संपवून मुंबईत शो करण्याच्या तयारीत होते. तेव्हा 23 सप्टेंबर 2011 ला त्यांना सेरेब्रल हॅमरेज आजारा झाला त्यानंतर ते 2 आठवडे कोमामध्ये होते आणि 10 ऑक्टोबर 2011 रोजी त्यांचा मृत्यू झाला.
 
जगजित सिंह यांच्या पत्नी चित्रा सिंह यांनी त्यांच्या मुलाच्या मृत्यूनंतरच गायन सोडून दिलं होतं.

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

LIVE: रोहित पवार यांनी तुकाराम मुंडे यांना निवेदन देत परीक्षा रद्द करण्याची आणि निष्पक्ष चौकशीची मागणी केली

भारत विरुद्ध श्रीलंका कसोटी मालिका कधी सुरू होईल? संपूर्ण वेळापत्रक पहा

किसान कर्जमुक्ती योजना २०२६ च्या लाभार्थ्यांची यादी जाहीर, भंडारा जिल्ह्यातील २२,३६५ शेतकरी पात्र

दिल्ली आणि महाराष्ट्रासह १८ राज्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार; मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा

रोहित पवार यांचे तुकाराम मुंडे यांना निवेदन; पेपरफुटीची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी

पुढील लेख
Show comments