Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

डिप्रेशन देऊ शकतो पांढरा मोती, जाणून घ्या कधी धारण करावा कधी नाही

Updated: मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019 (18:02 IST)
 
तसं तर चंद्र क्षीण झाल्यावर मोती घालण्याचा सल्ला दिला जातो परंतू प्रत्येक लग्न साठी हे योग्य नाही. असे लग्न ज्यात चंद्र शुभ स्थानाचा (केंद्र किंवा त्रिकोण) स्वामी होऊन निर्बल असेल, अशातच मोती धारण करणे फायद्याचे ठरेल. नाहीतर मोती भयानक डिप्रेशन, निराशावाद आणि आत्महत्येचा कारक बनू शकतो. जाणून घ्या लग्न कुंडलीनुसार केव्हा धारण करावा मोती...
 
लग्न कुंडलीत चंद्र शुभ स्थानांचा स्थायी असेल पण,
 
1. 6, 8, किंवा 12 भाव यात चंद्र असल्यास मोती धारण करावा.
 
2. नीच राशी (वृश्चिक) मध्ये असल्यास मोती घालावा.
 
3. चंद्र राहू किंवा केतूची युतीमध्ये असल्यास मोती धारण करावा.
 
4. चंद्र पाप ग्रहांच्या दृष्टी असल्यास मोती घालावा.
 
5. चंद्र क्षीण असल्यास किंवा सूर्यासोबत असल्यास मोती धारण करावा.
 
6. चंद्राची महादशा असल्यास मोती अवश्य धारण करावा.
 
7. चंद्र क्षीण असल्यास कृष्ण पक्षाचा जन्म असल्यास देखील मोती धारण केल्याने लाभ मिळतो.
 
मोतीबद्दल विशेष गोष्टी  -
 
रत्न 84 प्रकाराचे असतात. त्यात मोती आपलं विशेष महत्त्व दर्शवतो. चंद्राच्या बली असल्यामुळे केवळ मानसिक ताणापासून मुक्ती मिळत नसून अनेक आजार जसे मूतखडा, मूत्रमार्गाचा रोग, सांधे दुखी इतर आजारापासून देखील मुक्ती मिळते.
 
जर चंद्र लग्न कुंडलीत अशुभ होऊन शुभ स्थानांना प्रभावित करत असेल तर अशा स्थितीमध्ये मोती धारण करू नये. अशात पांढर्‍या वस्तू दान कराव्या. महादेवाची पूजा- अभिषेक करावं. हातात पांढरा दोरा बांधावा आणि चांदीच्या ग्लासात पाणी प्यावं.

सर्व पहा

Colorful Coconut Rolls रक्षाबंधनाला बाजारातून आणण्यापेक्षा घरीच बनवा 'रंगीबेरंगी मिठाई'

Jivati Katha Marathi श्रावण शुक्रवारी नक्की वाचा जिवतीची आणि देवीची ही पवित्र कहाणी

Jivati Puja 2026 Wishes in Marathi श्रावण शुक्रवार विशेष जरा जिवंतिका पूजनाच्या शुभेच्छा

Raksha Bandhan 2026 Wishes for Sister in Marathi बहिणीसाठी रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

Raksha Bandhan 2026 Date : रक्षाबंधन कधी ? भावाला राखी बांधण्याची योग्य वेळ, शुभ मुहूर्त आणि पूजेची संपूर्ण माहिती

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

पुढील लेख
Show comments