Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रोज सकाळी केळी आणि गरम पाण्याने कमी करा वजन!

Updated: गुरूवार, 11 ऑक्टोबर 2018 (16:47 IST)
 
या डाइटचे नाव मॉर्निंग बनाना ठेवण्यात आले आहे. जर तुम्ही असा विचार करत असाल की ही डाइट एवढ्या चांगल्या प्रकारे कशी काम करते, तर आम्ही सांगून देऊ की असे केल्याने शरीराचा मेटाबॉलिझम वाढून जातो आणि पचन क्रिया ही वाढते. केळीत एक प्रकारचा स्टार्च असतो, ज्यात ग्लायसेमिक इंडेक्सची मात्रा फारच कमी असते, ज्यामुळे हे पचण्यास फार जास्त वेळ घेतो आणि बर्‍याच वेळेपर्यंत पोट भरल्यासारखे वाटते. याने एनर्जीपण फार मिळते.  
 
जे लोक या डाइटचे पालन करतात, त्यांना रात्री 8 वाजता डिनर करण्याचा सल्ला देण्यात येतो आणि डिनर नंतर गोड देखील नाही खायला पाहिजे. केळी नेमही ताजे असायला पाहिजे. मग पुढे तुम्हाला सांगू की कशी असायला पाहिजे तुमची डायट :  
 
ब्रेकफास्ट 
1 किंवा जास्त केळी (जोपर्यंत पोट भरत नाही) 
1 ग्लास गरम पाणी 
 
लंच 
ताजे सलाडासोबत भोजन    
भूक लागल्यावर 3च्या आधी काही गोड खाऊ शकता  
 
डिनर
डिनरमध्ये भाज्यांनी भरपूर भोजन 
गोड खाणे टाळावे  
 
केळी खाताना गरम पाणी प्यायल्याने शरीरात पाण्याची समस्या दूर होते. जे लोक असा विचार करतात की सकाळी उपाशी पोटी गार पाणी प्यायल्याने दिवसाची सुरुवात चांगली होते, तर असे नाही आहे. बलकी याने शरीराचे मेटाबॉलिझम हळू होतो आणि वजन कमी होणे थोडे अवघड होत.   
 
तर मग आता जिम जाणे आणि बोरिंग डाइट करण्याची काळजी सोडा आणि अमलात आण ही बनाना डाइट आणि काही दिवसांमध्ये फरक पहा.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

नैतिक कथा : व्यापारी आणि तीन उंट, गोष्ट वस्तुस्थितीची

Deep Amavasya 2026 Wishes in Marathi दीप अमावस्येच्या शुभेच्छा

बाजारातून आणलेले पनीर खरे की भेसळयुक्त? ५ सोप्या घरगुती चाचण्यांनी लगेच ओळखा

Mixed vegetable khichdi मुलांसाठी बनवा पौष्टिक अशी मिक्स व्हेजिटेबल खिचडी

सायकलपेक्षाही हळू धावते भारतातील ही रेल्वे, जाणून घ्या तिच्यात असं काय विशेष आहे?

पुढील लेख
Show comments