शब्दाने शब्द वाढतात
शब्दाने शब्द वाढतात
आणि मग अशाने शाब्दिक वाद निर्माण होतात
तसेच शब्द मनावर खुप वाईट परिणाम करतात,
म्हणून काहीही प्रकरण असो शक्यतो
मारामारी करूनच मिटवावे..!
पुढील लेख
