बुधवार, 10 डिसेंबर 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
मनोरंजन
हास्यकट्टा
व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified:
शनिवार, 18 मे 2019 (14:01 IST)
संबंधित माहिती
‘बंदिशाळा’ २१ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला
कंगनाच्या बहिणीने या अभिनेत्याच्या विरोधात केली दुष्कर्माची तक्रार
लग्न कधी करावं ?
कंडक्टर आणि ड्रायवर मध्ये काय फरक आहे...?
जान्हवी कपूरच्या बायोपिकचे टायटल अनिश्चित
हात
हातात हात घेतला
तर मैत्री होते
दोन्ही हात जोडले
तर भक्ती होते.
हातावर हात आपटला
तर टाळी होते
कुणाला हात दिला
तर मदत होते.
कुणाला हात दाखवला
तर धमकी होते
हात वर केले
तर असहाय्यता दिसते
हातावर हात ठेवले
तर निष्क्रियता दिसते
हात पुढे केला
तर मदत दिसते
हात पसरले
तर मागणी होते
हातांचं महत्व इतकं
अनेक हात पुढे आले
तर अशक्य ते शक्य होते.
अनिल जोशी.॥.
स्रोत: मुद्रा ग्रंथ
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
"धुरंधर" मधील अक्षय खन्नाच्या अभिनयाने अमिषा पटेल प्रभावित झाली, म्हणाली...
अभिनेत्री अमिषा पटेलने सोशल मीडियावर अक्षय खन्नाचे कौतुक केले आणि म्हटले की तो तेव्हाही महान होता आणि आताही महान आहे. तिने एक जुना फोटो देखील शेअर केला.
अक्षय खन्नाने लग्न का केले नाही? लग्नच करायचं नाही हे ठरवण्यामागील कारण आहे तरी काय?
"मी लग्नाचा मटेरियलच नाही" अक्षयचे म्हणे आहे की, "मी माझ्या आयुष्यावर 100% कंट्रोल ठेवू इच्छितो. लग्न केलं की मला माझं आयुष्य, वेळ, निर्णय सगळं कोणाशी तरी शेअर करावं लागेल. मी त्यासाठी तयार नाही."
एपिक सिनेमा आकार घेता आहे: तमन्ना भाटिया दूरदर्शी दिग्गज वी. शांताराम यांच्या भव्य बायोपिकचा भाग; पडद्यावर साकारतील ‘जयश्री’
भारतीय चित्रपटसृष्टीवर अमिट ठसा उमटवणारे दिग्दर्शक, अभिनेते आणि दूरदर्शी कथाकार व्ही. शांतराम यांच्या जीवनावर आधारित बायोपिकची घोषणा होताच संपूर्ण इंडस्ट्रीमध्ये उत्सुकता वाढली आहे. ज्यांनी सिनेमा हे केवळ मनोरंजन नसून सामाजिक सुधारणा आणि कलात्मक उंची गाठण्याचे साधन बनवले. त्यांच्या जीवनप्रवासाला भव्य पद्धतीने मोठ्या पडद्यावर सादर करण्याची तयारी सुरू आहे. अलीकडेच निर्मात्यांनी सिद्धांत चतुर्वेदीला व्ही. शांतराम यांच्या भूमिकेसाठी निवडल्याचे जाहीर केले होते, ज्याला त्यांच्या करिअरमधील सर्वांत परिवर्तन करणारा रोल म्हटले जात आहे.
प्रसिद्ध गुजराती अभिनेता श्रुहद गोस्वामी यांची 'क्यूंकि सास भी कभी बहू थी' मालिकेत खास एंट्री!
स्टार प्लसवरील आयकॉनिक शो क्यूंकि सास भी कभी बहू थी कायम चर्चेत राहिला आहे. आता या मालिकेत एक रोमांचक वळण येणार असून ते बघण्याची उत्सुकता प्रेक्षकांना निर्माण झाली आहे
अभिनेत्री अपहरण आणि लैंगिक अत्याचार प्रकरणातून मल्याळम सुपरस्टार दिलीपची निर्दोष मुक्तता
केरळच्या एर्नाकुलम जिल्हा आणि प्रमुख सत्र न्यायालयाने सोमवारी 8 डिसेंबर रोजी मल्याळम सुपरस्टार दिलीपला 2017 मध्ये मल्याळम चित्रपट उद्योगातील एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या लैंगिक अत्याचार आणि अपहरण प्रकरणातून निर्दोष मुक्त केले.
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
शाहरुख किंवा सलमान नाही, तर हा बॉलीवूड खान २०२५ मध्ये गुगलवर सर्वाधिक सर्च करण्यात आला सेलिब्रेटी
१. सैफ अली खान- या यादीत पहिल्या क्रमांकावर सैफ अली खान आहे. त्याने शाहरुख, सलमान आणि आमिर खान या खान त्रिकुटाला मागे टाकून अव्वल स्थान पटकावले आहे. सैफच्या सर्वाधिक सर्च केलेल्या नावाचे कारण त्याच्यावरील घरातील आक्रमण आहे.
विशाल ददलानी यांनी संसदेत "वंदे मातरम्" वर झालेल्या १० तासांच्या चर्चेवर टीका केली
बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक विशाल ददलानी हे अनेकदा त्यांच्या स्पष्टवक्त्या विधानांसाठी ओळखले जातात. ते प्रत्येक मुद्द्यावर उघडपणे आपले मत मांडतात. अलिकडेच विशाल ददलानी यांनी संसदेत "वंदे मातरम्" वर झालेल्या १० तासांच्या चर्चेवर टीका केली. विशाल ददलानीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
"धुरंधर" मधील अक्षय खन्नाच्या अभिनयाने अमिषा पटेल प्रभावित झाली, म्हणाली...
अभिनेत्री अमिषा पटेलने सोशल मीडियावर अक्षय खन्नाचे कौतुक केले आणि म्हटले की तो तेव्हाही महान होता आणि आताही महान आहे. तिने एक जुना फोटो देखील शेअर केला.
New Year 2026 Tourism देशातील या शहरांमध्ये होते नवीन वर्षाची अद्भुत सुरुवात
India Tourism : नवीन वर्ष २०२६ येत्या काही दिवसातच सुरू होणार आहे. तसेच नवीन वर्षनिमित्त तुम्ही देखील पर्यटनाचे प्लॅनिंग नक्कीच करू शकतात. यासाठी तुम्ही तुमचे स्वतःचे शहर नाही तर भारतातील काही सर्वोत्तम शहरे निवडू शकता, जिथे नवीन वर्ष मोठ्या थाटामाटात साजरे केले जाते. नवीन वर्ष सुरू होताच, देशभरात उत्सवाचे वातावरण पसरते. काही शहरांमध्ये, नवीन वर्ष हे एखाद्या उत्सवापेक्षा कमी नसते. चमकदार दिवे, लाईव्ह संगीत, बीच पार्टी, फूड फेस्टिव्हल आणि रात्रभर चालणारा उत्साह, हे सर्व मिळून नवीन वर्षाचा उत्सव परिपूर्ण बनवते.
हेमा मालिनी यांनी दिल्लीत धर्मेंद्रसाठी प्रार्थना सभा आयोजित केली, दोन्ही मुली सोबत राहणार
24 नोव्हेंबर रोजी बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन झाले. बॉलिवूडचे "ही-मॅन" धर्मेंद्र यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबाच्याच नव्हे तर त्यांच्या लाखो चाहत्यांच्या हृदयातही एक खोल पोकळी निर्माण झाली आहे. वयाच्या89 व्या वर्षी त्यांच्या निधनानंतर, मुंबईत शोकसभा सुरूच राहिल्या. आता, त्यांची पत्नी हेमा मालिनी दिल्लीत आणखी एक मोठ्या प्रमाणात प्रार्थना सभेचे आयोजन करत आहेत, ज्यामध्ये त्यांचे कुटुंब आणि अनेक राजकीय नेते उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.