मुलाखातीत उमेदवारला- आपण एकाही प्रश्नाचे उत्तर बरोबर नाही दिलं. जेंव्हा आपल्याला काही येतच नाही तर येथे कशासाठी येण्याचा त्रास केला? उमेदवार- मी तर फक्त हे सांगाला आला होतो की आपण माझ्या भरवश्यावर राहू नका म्हणून....