- मनोरंजन
» - हास्यकट्टा
» - इतर
स्मरणार्थ
गुरुजींनी विचारलं, "बाळू! शिवाजीमहाराजांचं एक वैशिष्ट्य तू सांगू शकशील का?"बाळू - त्यांची स्मरणशक्ती दांडगी होती. कुठलीही गोष्ट त्यांच्या स्मरणात पक्की राहायची.गुरुजी - (आश्चर्याने) कशावरून?बाळू - म्हणून तर लोक त्यांच्या स्मरणार्थ जिकडे तिकडे त्यांचे पुतळे उभारतात.