गुरूवार, 3 जुलै 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
लाईफस्टाईल
लव्ह स्टेशन
लव्ह शायरी
Written By
Last Modified:
मंगळवार, 15 जून 2021 (16:18 IST)
संबंधित माहिती
Wedding Anniversary Wishes for Partner In Marathi लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश
त्वचा उजळण्यासाठी डाळिंब आणि साखरेचं स्क्रब वापरा
Love Quotes in Marathi प्रेेेेेेेेेमाबद्दल सुंदर ओळी
NHM मुंबई मध्ये चिकित्सा अधिकारी आणि ऑडियोलॉजिस्टच्या पदासाठी अर्ज कर
मी खरंच तुझ्या प्रेमात पडलोय गं..
कातर वेळचा गार वारा
कातर वेळचा गार वारा,
तुझी स्मृती घेऊन भेटतो,
मिट्ट काळोख येता गारवा,
पाऊस अलगद मनात दाटतो.
आज डोळ्यांना रडावेसे वाटते,
आठवणीत तुझ्या रमावेसे वाटते,
इतके प्रेम केलेस तु माझ्यावर,
की आयुष्यभर तुलाच पाहावेसे वाटते.
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
पती-पत्नीने एकाच ताटात का जेवू नये, याच्याशी संबंधित धार्मिक श्रद्धा जाणून घ्या ...
हिंदू धर्मात पती-पत्नीचे नाते अत्यंत पवित्र मानले जाते. परंतु असे असूनही, अनेक परंपरांमध्ये असे मानले जाते की पती-पत्नीने एकाच ताटात जेवू नये. यामागील कारण केवळ शिष्टाचार नाही तर खोल आध्यात्मिक आणि ऊर्जा संतुलनाशी संबंधित धार्मिक कारणे आहे. ही परंपरा भेदभाव नाही, तर ऊर्जा संतुलन, प्रतिष्ठा आणि मानसिक शुद्धता राखण्यासाठी एक धार्मिक शिस्त आहे.
भगवद्गीता भेट म्हणून द्यावी की नाही? हिंदू धार्मिक शास्त्र काय म्हणतात ते जाणून घ्या
आपण नेहमीच वाढदिवस, लग्न किंवा पार्टीत एकमेकांना भेटवस्तू देतो. बऱ्याच वेळा आपण किंवा लोक आपल्याला देवाच्या मूर्ती किंवा पवित्र हिंदू धार्मिक ग्रंथ भगवद्गीता भेट म्हणून देतो. काही लोक भगवद्गीता भेट म्हणून देणे योग्य मानतात, तर काही लोक असे करणे चुकीचे मानतात. अशात आपल्या हिंदू धार्मिक शास्त्रांमध्ये याबद्दल काय म्हटले आहे ते जाणून घेऊया?
जर तुमचा जन्म अमावस्येला झाला असेल तर लाल किताबातील हे अचूक उपाय नक्की करून पहा
काही तिथी, योग, नक्षत्र आणि विशेष ग्रह स्थितींवर जन्म होणे अशुभ मानले जाते. त्यापैकी एक तारीख म्हणजे अमावस्येला जन्म घेणे. पितृदोषाप्रमाणेच हा देखील अमावस्येचा दोष मानला जातो. यासोबतच जर कुंडलीत सूर्य आणि चंद्राचा युती असेल तर हा अमावस्येचा दोष तयार होतो. या दोषाचे निराकरण केल्याने, जन्मजात व्यक्तीचे जीवन संघर्षात राहत नाही. जेव्हा अनुराधा नक्षत्राचा तिसरा आणि चौथा टप्पा अमावस्येला येतो तेव्हा त्याला सर्पशीर्ष म्हणतात. सर्पशीर्षात मुलाचा जन्म दोषपूर्ण मानला जातो. तथापि, जर त्या वेळी शुभ नक्षत्र असेल तर काही प्रमाणात दोष दूर होतात.
आवळा केसांसाठी आणि त्वचेसाठी अमृत आहे, त्याचे सेवन करण्याची योग्य पद्धत जाणून घ्या
Gooseberry Benefits for skin and hair: तुम्हीही चमकदार केस आणि निर्दोष त्वचेचे स्वप्न पाहता का? जर हो, तर निसर्गाची मौल्यवान देणगी - आवळा, तुमची इच्छा पूर्ण करू शकते. आवळा हा व्हिटॅमिन सीचा खजिना आहे आणि शतकानुशतके आयुर्वेदात वापरला जात आहे.
हृदयविकाराच्या एक महिना आधी शरीर हे 7 संकेत देते, तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करत आहात का?
Heart Attack Signs: जेव्हा हृदयाचे आरोग्य बिघडू लागते तेव्हा शरीर शांत बसत नाही. ते वारंवार काहीतरी चुकीचे असल्याचे संकेत देते. आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे, ताणतणावामुळे, अस्वस्थ खाण्यापिण्याच्या आणि झोपेच्या कमतरतेमुळे, हृदयविकाराच्या घटना झपाट्याने वाढत आहेत,
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
मुलांना नाश्त्यात बनवा सोपी रेसिपी Sweet Butter Toast
साहित्य- अर्धा चमचा -बटर अर्धा चमचा -पिठी साखर दोन ब्रेड मोझरेला चीज स्टिक
पावसात भिजल्यानंतर, या आरोग्य टिप्स अवलंबवा, सर्दी खोकला लांब राहील
पावसाळा सर्वांनाच आवडतो, पण या काळात आरोग्याची विशेष काळजी घेणे महत्त्वाचे आहे. काही सोप्या उपायांचा अवलंब करून तुम्ही सर्दी आणि इतर आरोग्य समस्या टाळू शकता.या ऋतूत थोड्याशा निष्काळजीपणामुळे सर्दी, विषाणूजन्य ताप यासारखे आजार सामान्य होतात.
बीटेकमध्ये किती रॅकवर सीएसई शाखा मिळेल, आयआयटी मुंबई किंवा मद्रास साठी किती गुण पाहिजे
संगणक विज्ञानात BTech करायचे असेल आणि तुम्ही टॉप आयआयटीमध्ये प्रवेश घेण्याचे स्वप्न पाहत असाल तर सीएसई बीटेक करण्यासाठी किती गुण पाहिजे माहिती जाणून घ्या आयआयटी बॉम्बे, आयआयटी दिल्ली, आयआयटी मद्रास, आयआयटी कानपूर सारख्या जुन्या आयआयटींपासून ते आयआयटी जोधपूर, आयआयटी भिलाई सारख्या नवीन संस्थांपर्यंत, सर्वत्र संगणक विज्ञानाची मोठी मागणी आहे
पावसाळ्यातील त्वचेची काळजी घेण्याच्या टिप्स: या 6 टिप्स त्वचेला निरोगी आणि चमकदार ठेवतील
Rainy season skin care routine: पावसाळ्यातील ऋतू उष्णतेपासून आराम देतो, परंतु आर्द्रता, आणि वारंवार पाऊस पडल्याने त्वचेसाठी अनेक आव्हाने येतात. या ऋतूमध्ये त्वचा तेलकट, चिकट होऊ शकते, ज्यामुळे मुरुमे, बुरशीजन्य संसर्ग आणि इतर त्वचेच्या समस्या वाढतात. म्हणून पावसाळ्यात तुमची त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवण्यासाठी येथे काही खास टिप्स आहेत:
पालकाच्या ज्यूसचे आरोग्यदायी फायदे जाणून घ्या
पालकाला अनेकदा "सुपरफूड" म्हटले जाते - आणि ते चांगल्या कारणासाठी आहे. लोह, कॅल्शियम, जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडंट्स सारख्या आवश्यक पोषक तत्वांनी परिपूर्ण, पालक हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पालकाच्या रसाच्या स्वरूपात त्याचे सेवन करण्याचा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग म्हणजे पालकाचा ज्यूस.