Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Marathi Kavita निरोप शब्द उच्चारता थोडं जड जातं

Updated: गुरूवार, 28 सप्टेंबर 2023 (22:50 IST)
सोडावस वाटत नाही ते, पकडून ते ठेवावं वाटत,
घट्ट मिठीत आपल्या, जखडून राहावंसं वाटत,
जसं कळतं निरोपाची वेळ जवळ आलीय,
इथलं अस्तित्व संपून, निघण्याची घडी झालीय,
सावरासारव करायला हवी पसाऱ्याची ,
सोडवणूक करायला हवी, गुंतलेल्याची,
सोप्पं व्हायला लागतं मग निरोपाच्या क्षणाला,
वाईट वाटतं पण मन सज्ज झालेलं असतं, समजलेलं असतं स्वतःला!!
..अश्विनी थत्ते.

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

रक्षाबंधन विशेष प्रसंगासाठी घरीच क्रीमी केशर पिस्ता मिल्क केक बनवा

मधुमेही व्यक्ती गुळाचा चहा पिऊ शकतात का? गुळाचे फायदे, दुष्परिणाम आणि योग्य प्रमाण याबद्दल जाणून घ्या

क्रिमिनोलॉजी मध्ये पीएचडी करून करिअर बनवा, पात्रता, व्याप्ती जाणून घ्या

किशोरवयात मेकअप आणि स्किनकेअर करताना ‘या’ चुका टाळा; त्वचा राहील निरोगी आणि चमकदार

कर्करोगापासून बचावासाठी आहारात ‘या’ पदार्थांचा समावेश करा; ‘हे’ पदार्थ खाणे टाळा

पुढील लेख
Show comments