Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

घराच्या सुख-शांतीसाठी वास्तुशास्त्राचे नियम ठेवा ध्यानात

Updated: बुधवार, 5 सप्टेंबर 2018 (17:08 IST)
 
घराच्या मध्यभागी जड फर्निचर ठेऊ नये, ब्रह्मस्थळ नेही मोकळे ठेवावे.
 
घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर कुंकवाने स्वस्तिक काढा. ज्यामुळे नकारात्क ऊर्जा नाहीशी होईल.
 
पाय ओले करून झोपू नका, सुकलेल्या पायाने झोपल्यामुळे लक्ष्मीची प्राप्ती होते.
 
घरात काटेरी रोपे लावू नयेत. काटेरी रोपे लावल्याने नात्यात कटुता निर्माण होते.
 
वास्तुशास्त्रानुसार पायर्‍या नेहमी घराच्या कोपर्‍यातून सुरू व्हायला हव्यात. पायर्‍या कोठून सुरू होतात यावरही घरातील बर्‍याच गोष्टी अवलंबून असतात.

सर्व पहा

Shravan special vegetables श्रावणात कांदा लसूण न वापरता या भाज्यांचा आस्वाद घ्या!

श्रावणात दररोज अशी करा महादेवांची आराधना; भाग्य उजळेल

श्रावणात उपवास करताय? जाणून घ्या महत्त्वाचे धार्मिक नियम, आहार आणि योग्य पद्धत

एकवीस स्वर्ग मुकुट सप्तही पाताळ चरण आरती बुधवारची

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments