Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Footwear Vastu घरात चपला घालून फिरावे की नाही, वास्तू काय सल्ला देतं जाणून घ्या

Updated: शनिवार, 10 जून 2023 (12:43 IST)
 
घरात चप्पल घालावी की नाही
1. शनी देवाचा संबंध आमच्या पायांशी आहे.
2. पायात जोडे-चपला राहु - केतु यांचे प्रतीक आहे.
3. घरातच्या मुख्य दारासमोर जोडे-चपला ठेवू नये याने घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते
4. जी व्यक्ती घरात जोडे-चपला घालून येते त्यांच्यासोबत घरात राहु- केतु सारखे पापी ग्रह देखील घरात प्रवेश करतात.
5. अशात वास्तुनुसार घरात चपला घालणे चुकीचे मानले गेले आहे. आपण दुसरा पर्याय म्हणून घरात मोजे घालून फिरु शकतात.
6. घरात स्वयंपाकघर, भंडारघर, पूजाघर, तिजोरी ठेवलेल्या जागी इतर पवित्र जागी जोडे-चपला घालून फिरल्याने धन संपत्ती नाहीशी होते.
 
चला काही नियम जाणून घेऊया-
 
1. कधी जोड-चपला पूर्व किंवा उत्तर दिशेकडे काढू नये.
2. जेव्हा आपण माती लागलेले जोडे उत्तर दिशेला काढता तेव्हा घरात सकरात्मक ऊर्जा देखील नकारात्मक ऊर्जा मध्ये बदलते.
3. घरात नकारात्मक ऊर्जेचा वास असल्यास तेथे धनाची देवी लक्ष्मी प्रवेश करत नाही.
4. अशात कधीही आपले घाणेरडे जोडे-चपला उत्तर दिशेकडे कधीही काढू नये जोडे दक्षिण किंवा पश्चिम दिशेला ठेवावे.
5. फाटलेले आणि जुने जोडे घातल्याने शनीची अशुभ सावली पडते आणि घरात दारिद्रय येतं.
6. शनिवारी जोडे-चपला खरेदी करु नये असे म्हटले जाते कारण शनीचा संबंध पायांशी असतो. शनिवारी जोड-चपलांसोबत शनी संबंधी पीडा देखील घरात येऊ शकते.7. शनीची अशुभ सावली पडू नये यासाठी शनिवारी काळ्या रंगाचे चामड्याचे जोडे किंवा चपला मंदिराबाहेर सोडून आल्याने शनि दोषापासून मुक्ती मिळते.

सर्व पहा

Tulsidas Jayanti 2026 गोस्वामी तुलसीदास यांना मारुतीने कधी आणि का दर्शन दिले?

Budhwar Upay बुधवारी गणपतीला प्रसन्न करण्यासाठी हे उपाय करा

श्रावणातील बुधवारी हे सोपे उपाय करा, तुम्हाला गणपती आणि महादेव यांचे आशीर्वाद मिळतील

अद्वितीय शिवमंदिर ''बटेश्वर धाम उत्तर प्रदेश'', जिथे भगवान शिव आणि देवी पार्वती सेठ आणि सेठाणी रूपात विराजमान

एकवीस स्वर्ग मुकुट सप्तही पाताळ चरण आरती बुधवारची

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments