Dharma Sangrah

५ रुपयांचे पॉपकॉर्न २५० रुपयांना का विकता ?

Updated: गुरूवार, 28 जून 2018 (09:17 IST)
 
सिनेमागृहांत बाहेरील खाद्यपदार्थ आत नेऊ दिले जात नाहीत. त्यामुळे आजारी अथवा वृद्ध माणसांची गैरसोय होते. या प्रकरणी जैनेंद्र बक्षी यांनी ऍड आदित्यप्रताप सिंह यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे. हे दर नियंत्रणात आणावेत यासाठी सरकारने उपाययोजना करावी, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे. यावेळी  मल्टिप्लेक्स थिएटरमधील खाद्यपदार्थांच्या किमतीवर सरकारचे नियंत्रण का नाही, असे फटकारत हायकोर्टाने सरकारला याचा जाब विचारला. एवढेच नव्हे तर या प्रकरणी थिएटर मालकही अव्वाच्या सव्वा दराने खाद्यपदार्थ विकत असल्याने हायकोर्टाने मल्टिप्लेक्स मालकांचे कान उपटले. यासंदर्भात थिएटर मालकांवर काही कारवाई करता येईल का, त्याबाबत चार आठवडय़ांत माहिती देण्याचे आदेश न्यायमूर्तींनी सरकारला दिले.

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

पुढील लेख
Show comments