suvichar

बीएसएफ आणि पाक रेंजर्समध्ये 6 महिन्यानंतर बैठक

Updated: शनिवार, 30 सप्टेंबर 2017 (13:09 IST)
 
पाकिस्तानी सैनिक आंतरराष्ट्रीय सीमा (आयबी) आणि नियंत्रण रेषेच्या (एलओसी) लगत असणाऱ्या भारतीय हद्दीत सातत्याने मारा करतात. या माऱ्याला चोख प्रत्युत्तर देण्याचे धोरण भारतीय सुरक्षा दलांनी अवलंबले आहे. त्यात पाकिस्तानी बाजूची मोठी हानी होत आहे. यापार्श्‍वभूमीवर, पाकिस्तानी सीमेवर तैनात असणाऱ्या पाकिस्तानी रेंजर्सच्या विनंतीवरून बीएसएफचे अधिकारी ध्वज बैठकीत सहभागी झाले. या बैठकीमध्ये आयबीलगत शांतता अबाधित ठेवण्यावर दोन्ही बाजूंमध्ये सहमती झाली. अर्थात, चिथावणीखोर माऱ्याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा यावेळी बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी पाकिस्तानी रेंजर्सला दिला.

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

पुढील लेख
Show comments