Marathi Biodata Maker

दिल्ली प्रदूषण : अखेर वाहनांसाठी सम-विषम अर्थात ऑड-ईव्हन योजना लागू

शनिवार, 11 नोव्हेंबर 2017 (16:42 IST)

आपली राजधानी दिल्ली प्रदुशानाने ग्रासली आहे. दिल्लीच्या प्रदूषणाची मोठी वाढ झाली असून त्यामुळे अनेकांचे जीव धोक्यात आले आहेत. यामुळे अखेर   वाहनांसाठी सम-विषम अर्थात ऑड-ईव्हन योजना लागू करण्यात येणार  आहे. ही योजना  सोमवारपासून लागू  करण्यात येणार आहे. ही योजना पुढील ५ दिवस कायम राहणार आहे. यामध्ये  कार, बस, दुचाकी अशा सर्व प्रकारच्या वाहनांना बंधनकारक असणार आहे. मात्र  रुग्णवाहिकांसारख्या तातडीच्या सेवा वगळता कुणालाही व्हीव्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाणार.  राष्ट्रीय हरित लवाद प्राधिकरणानं काही अटींसह केजरीवाल सरकारला याची परवानगी दिली. या प्रकरणात दिल्लीत गाडीचा शेवटचा नंबर २, ४,  ६ अशा सम संख्येचा असेल,अशीच वाहनं ठराविक दिवशी  विषम संख्येचा नंबर असणाऱ्या गाड्यांनाही असाच नियम लागू होणार आहे. यामुळे गाड्यांची संख्या कमी होऊन प्रदूषणाला आळा बसेल, असा विचार केजरीवाल सरकारचा आहे. मात्र या योजनेमुळे किती प्रदूषण कमी होणार हे पहावे लागणार आहे.

 

सर्व पहा

भारतात नवीन Bajaj Avenger 220 Street लाँच: शक्तिशाली 220cc इंजिन आणि क्रूझर शैलीची वैशिष्ट्ये; किंमत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : कोण जिंकणार?

AC ची थंड हवा आणि सांधेदुखी; काय आहे यामागचे नेमके कारण? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

Vastu for Gifting Watch: मुलांच्या वाढदिवशी त्यांना घड्याळ भेट दिल्यास काय परिणाम होतो?

पुढील लेख
Show comments