Dharma Sangrah

राजस्थानमध्ये भीषण अपघात, 5 लोकांचा मृत्यू

गुरूवार, 16 मे 2024 (14:44 IST)
राजस्थानची राजधानी जयपूर जवळील निकटवर्ती जमवारामगड मध्ये दौसा-मनोहरपूर राष्ट्रीय राजमार्गावर आज दुपारी भीषण अपघात झाला आहे. दोन एसयूवी गाड्या मध्ये 5 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 6 लोक गंभीररित्या जखमी झाले आहे. 
 
या अपघाताची माहिती मिळताच पोलीस वेळेवर पोहचलीत. या अपघातामुळे राजमार्गावर एकाच गोंधळ झाला तसेच खूप मोठा ट्राफिक झाला. पोलिसांच्या मते, मनोहरपूर-दौसा हायवे वर डागरवाडा जवळ हा अपघात झाला. ओव्हरटेक करतांना हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर अली आहे. 
 
या भीषण अपघातामध्ये चार लोकांचा जागीच मृत्यू झाला. तसेच सहा लोक जखमी झालेत. जखमींना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले पण रुग्णालयात नेत्यांना एकाचा मृत्यू झाला. जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे माहिती पोलिसांनी दिली आहे. 
 

सर्व पहा

संत श्री निवृत्तीनाथ महाराज पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

स्त्रियांनी नारळ का फोडू नये? धार्मिक आणि शास्त्रीय कारण ऐकून तुम्हीही थक्क व्हाल!

Mangal Nakshatra Parivartan 2026 मंगळ मृगशिरा नक्षत्रात प्रवेश करणार; २४ जुलैपासून या राशींचे नशीब उजळणार!

काळाकुट्ट तवा स्वच्छ करण्यासाठी महागड्या क्लीनरची गरज नाही; ह्या टिप्स पुरेशा आहे

WHO चा धोक्याचा इशारा! जगातील ९२% लोकसंख्येला कर्करोगाचा धोका; पुरुष आणि महिलांमधील 'या' कॅन्सरचे प्रमाण सर्वाधिक

पुढील लेख
Show comments