Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

1 कोटी रुपयांचे मद्य गुजरातमध्ये नष्ट केले

Updated: गुरूवार, 24 मे 2018 (08:55 IST)
 
1960 साली मुंबई राज्यापासून वेगळे होऊन गुजरात राज्याची स्थापना झाल्यापासून गुजरातमध्ये मद्याची निर्मिती, साठा, विक्री आणि मद्यपान यावर संपूर्ण बंदी घालण्यात आलेली आहे. मात्र बंदी घालण्यात आलेली असली, तरी चोरट्या मद्याच्या धंद्यावर मात्र पूर्णपणे आळा घालणे सरकारला शक्‍य झालेले नाही. जप्त करण्यात आलेला चोरट्या मद्याचा साठा अशा प्रकारे नष्ट करण्यात येतो.
 
आंध्र प्रदेश, तामिळनाडू, हरियाणा, मिझोरम आणि मणिपूर या राज्यांमध्ये दारूबंदी कायद्याचा प्रयोग करून पाहण्यात आला होता. मात्र नंतर तो रद्द करण्यात आला.
 
बिहार हे संपूर्ण दारूबंदी करणारे देशातील चौथे राज्य आहे. नितीश कुमार सरकारने सन 2016 मध्ये प्रथम देशी मद्यांवर आणि नंतर सर्वच प्रकारच्या मद्यांवर बंदी घातलेली आहे.

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

पुढील लेख
Show comments