यामध्ये शेलार म्हणतात की आम्ही विजय जल्लोषात साजरा करण्यासाठी मुद्दामच ‘सामना’ ढोल पथकाचे मागवले आहेत. या निवडणुकीत शिवसेनेच्या सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झालं त्यामुळे भविष्यात कलानगरवाल्यांना डिपॉझिट वाचवण्याचं मशिन घ्यावं लागनार आहे अशी टीका त्यांनी केली .
निवडणुकीदरम्यान EVM, जीएसटीची अंमलबजावणी, नोटाबंदी अशा मुद्दयांवरुन शिवसेनेनं आपलं मुखपत्र ‘सामना’तून भाजपवर या आगोदर टीका केली होती.