Marathi Biodata Maker

नेताजी सुभाष चंद्र बोस यांची हत्या झाली होती..!

शनिवार, 19 जानेवारी 2019 (12:12 IST)
जंग-ए-आझादीचे महानायक असलेले नेताजी सुभाष चंद्र बोसच्या निजी नगर वयोवृद्ध स्वतंत्रता सेनानी जगराम यांनी हे गुपित उघडले आहे की नेताजी यांचे विमान अपघातात मृत्यू झाला नव्हता, त्यांची हत्या करण्यात आली होती. 
 
त्यांचे म्हणणे आहे की जर विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला असता तर कर्नल हबीबुर्रहमान जिवंत कसे वाचले असते. ते दिवस रात्र सावली सारखे नेताजींसोबत राहत होते. जगरामचे म्हणणे आहे की नेताजींच्या मृत्यूनंतर ते हबीबुर्रहमान यांना भेटले होते तेव्हा ते म्हणाले होते की नेताजींचे विमान अपघातात मृत्यू झाला आहे आणि हा त्यांच्या घड्याळीचा पट्टा आहे. आझादीनंतर कर्नल हबीबुर्रहमान पाकिस्तानात चालले गेले होते.  
 
जगराम यांचा आरोप आहे की जर विमान क्रॅश झाले असते तर फक्त हबीबुर्रहमान कसे वाचले. जगराम यांना शंभर टक्के भिती आहे की नेताजी यांना रशियात फासी देण्यात आली होती. हे कृत्य पंडित जवाहर लाल नेहरू यांच्या म्हणण्यावरून रशियाचे तानाशाह स्टालिन यांनीच केले असतील.  
 
93 वर्षीय जगराम यांनी असे ही म्हटले की हिरोशिमा व नागासाकी वर बमबारीच्या चार वर्षांनंतर चार नेत्यांना युद्ध अपराधी घोषित घोषित करण्यात आले होते.  

सर्व पहा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

LIVE: प्रशासनाने आषाढी वारी २०२६ च्या तयारीला वेग दिला

आषाढी वारी २०२६: वारकऱ्यांच्या सुरक्षेला आणि सुविधांना सर्वोच्च प्राधान्य, पालकमंत्री विखे पाटील यांचे निर्देश

Father's Day 2026 Wishes in Marathi फादर्स डे शुभेच्छा मराठीत

१८२ देशांमध्ये शांततेचा संदेश दिल्याबद्दल गुरुदेव श्री श्री रविशंकर यांना लक्ज़मबर्ग शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला

छत्रपती संभाजीनगर गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे तीन मजली घराला आग; महिलेचा दुर्दैवी मृत्यू तर नऊ जणांना वाचवण्यात यश

पुढील लेख
Show comments