Marathi Biodata Maker

पत्नीच्या जाचाला कंटाळून पतीची आत्महत्या, आत्महत्या केली ‘लाईव्ह’

Updated: बुधवार, 14 नोव्हेंबर 2018 (15:39 IST)
 
दिल्लीतील पश्चिम विहार या भागात गौरव पत्नी व आठ वर्षाच्या मुलाबरोबर राहत होता. 2009 मध्ये रितू नावाच्या तरुणीबरोबर त्याचे लग्न झाले. पण लग्नाच्या तीन महिन्यातच दोघांचे पटेनासे झाले. रितू व तिचा भाऊ गौरवला सतत धमक्या द्यायचे. त्यांनी त्याचा मानसिक छळ सुरू केला होता. रितू मुलाला घेऊन माहेरी निघून गेली होती. ती गौरवला मुलासही भेटायला देत नव्हती. यामुळे तो निराश झाला होता. त्यातूनच गौरवने आयुष्य संपवण्याचा पण पत्नी व मेव्हण्याला अद्दल घडवण्याचा निर्णय घेतला. 

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

पुढील लेख
Show comments