येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत यंदा महायुतीचे सरकार येणार हे लिहून ठेवा. असे विधान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील बालेवाडीत होणाऱ्या भाजपच्या अधिवेशनात केले. त्यांनी माविआच्या नेत्यांवर टीका केली. गुरुपौर्णिमा निमित्त बोलताना ते म्हणाले, हा भगवा ध्वज छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. हा ध्वज आपला गुरु आहे. आपण त्याचे मान राखावे....