Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गडचिरोली : सात नक्षलवाद्यांना कंठस्नान

Updated: बुधवार, 6 डिसेंबर 2017 (15:34 IST)

दोन वर्षांपासून नक्षलवादी कारवाया थंडावल्या असा दावा पोलिसांकडून केला जात असताना गडचिरोलीत गेल्या काही दिवसांपासून नक्षलवादी संघटना सक्रीय झाल्या आहेत. गेल्या १५ दिवसांमध्ये सात जणांची नक्षलवाद्यांनी हत्या केली होती. खबरी ठरवून ग्रामस्थांची हत्या करण्याचे प्रकार सुरु असतानाच दुसरीकडे सुरक्षा दलांनाही नक्षलवाद्यांनी लक्ष्य केल्याचे प्रकार समोर आले होते. भूसुरुंग स्फोटाच्या घटनेसोबतच चकमकीचे प्रकारही वाढत होते. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्न उपस्थित झाले होते. या पार्श्वभूमीवर बुधवारी पोलिसांना मोठे यश मिळाले.

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

LIVE: मराठा आरक्षणासंदर्भात ९ सप्टेंबरपासून राज्यव्यापी आंदोलन सुरू होणार

एफडीएची दुधातील भेसळीविरोधात मोठी कारवाई करत महाराष्ट्रात २,३४८ किलो दुग्धजन्य पदार्थ आणि २०२ लिटर दूध जप्त

मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'कॅम्पस कनेक्ट' अभियानाचा शुभारंभ केला

भुलेश्वरचा राजाच्या मूर्तीच्या आगमन सोहळ्यादरम्यान गणेश मूर्ती कोसळली, २ जणांचा मृत्यू

देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींच्या पुण्यातील 'स्कूल्स इको' कार्यक्रमावर हल्लाबोल केला प्रसिद्धीचा स्टंट असल्याचे म्हटले

पुढील लेख
Show comments