संबंधित माहिती
- कोल्हापुरात कबड्डी पट्टू कु.आरती बाबासो वाळकुंजे (वय -१९,) हिने आजारास कंटाळून आत्महत्या केली
- हिंगोलीत दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या
- पालघरातील आश्रम शाळेतील वसतिगृहात15 विद्यार्थ्यांना स्वाईनफ्लू ची लागण
- पालघरच्या झाई आश्रम शाळेतील तब्बल 7 विद्यार्थ्यांना स्वाईन फ्लूची लागण
- अभिनेत्री केतकी माटेगावकर यांच्या भावाने पुण्यात आत्महत्या केली
का केली आश्रमशाळेतील दहावीत शिकणा-या विद्यार्थीनीने आत्महत्या?
पेठ तालुक्यातील चोळमुख शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थीनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी घडली आहे. भारती जगन्नाथ बेंडकोळी (१६) हे आत्महत्या करणा-या विद्यार्थीनीचे नाव आहे. दहावीच्या वर्गात ती शिक्षण घेत होती. या आत्महत्येमागील कारण अद्याप समजू शकले नाही.
चोळमुख येथे निवासी वस्तीगृहातील ही पहिलीच घटना आहे. या घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर पोलिस निरीक्षक विशाल जगन्नाथ जाधव यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
