फक्त एका खासदारामुळे वाजपेयींचे सरकार कोसळले होते - शिवसेनेची नाणार प्रकल्पावरून भाजपवर टीका कोकण येथील नाणार प्रकल्पाला नागरिकांनी जोरदार विरोध केला आहे. तर युती झाली तेव्हा प्रकल्प रद्द अशी घोषणा देखील केली आहे. मात्र तरीहीही तरीही राजापुरात प्रकल्प हवाच असा अट्टहास करत भाजपच्या काही स्थानिक पदाधिकारी करत आहेत. त्यामुळे...