Marathi Biodata Maker

सरकारची मलमपट्टी पुरेशी नाही - छगन भुजबळ

कांद्याला भाव मिळत नसल्यानं शेतकरी हवालदिल झाला असताना राज्य सरकारने त्यांना अनुदान जाहीर केलं. पण, ही मदत तुटपुंजी असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केली आहे.

सरकारने कांद्यासाठी दिलेल्या २०० रुपये अनुदानामधून काय होणार, असा प्रश्न करतानाच २०००मध्ये कांद्यांचे भाव पडले, तेव्हा आघाडी सरकारने ३५० प्रति क्विंटल रुपयाने कांदा खरेदी केला होता, याची आठवण भुजबळ यांनी करून दिली. सरकारची २ रुपयांची मलमपट्टी पुरेशी नसल्याचंही ते म्हणाले.

मंत्र्यांना कांदे फेकून मारा, या राज ठाकरे  यांच्या विधानावर भुजबळांनी मंत्री शेतकऱ्यांजवळ फिरकतच नाहीत, याकडे लक्ष वेधलं. दुसरीकडे, भाजपाशी सत्तेत सोबती असलेल्या शिवसेनेनंही या निर्णयाची अंमलबजावणी नीट आणि वेळेत करा, अशा कानपिचक्या सरकारला दिल्या आहेत.

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

परिसीमन विधेयकावरून शरद पवार यांच्या पक्षात मतभेद निर्माण

इंग्लंडचे माजी कर्णधार युरोपियन फुटबॉलर ऑफ द इयर' पुरस्कार विजेत्या केविन कीगन यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन

LIVE: लंडनमध्ये जागतिक मराठी केंद्र उभारले जाणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

लंडनमध्ये जागतिक मराठी केंद्र उभारले जाणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

मोटोरोला एज 70 मॅक्स भारतात 5000 रुपयांच्या सवलतीसह लॉन्च, 7100mAh बॅटरी, स्नॅपड्रॅगन 8 जनरेशन 5 आणि एआय फीचर्ससह उपलब्ध

पुढील लेख
Show comments