Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

उद्योग मंत्री सुभाष देसाई यांचा राजीनामा घ्यावा, धनंजय मुंडे यांची मागणी

Updated: शनिवार, 5 ऑगस्ट 2017 (12:17 IST)

गोंदेदुमाला, ता.इगतपुरी, जि.नाशिक येथील अधिसुचित जमिनीपैकी काही क्षेत्र उद्योजकांच्या लाभासाठी वगळण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. पुढील आठवड्याच्या कामकाजात सविस्तर माहिती सभागृहात पुराव्यांसह सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रकरणी उद्योग मंत्री Subhash Desai यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी मुंडे यांनी २८९ द्वारे स्थगन प्रस्ताव मांडून केली.

पीक विमा भरण्याची मुदत ५ ऑगस्टपर्यंत सरकारने वाढवली आहे. . सरकारने याबाबतीत दोन जीआर काढले, म्हणून शेतकरी आणि बँक कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी काय करावं? असा सवाल विधिमंडळ पक्षनेते आ. अजित पवार  यांनी उपस्थित केला. सरकारची यंत्रणा पूर्णपणे कोलमडली आहे. ठप्प झालेल्या यंत्रणेबाबत काही करावं अन्यथा १० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ द्यावी, अशीही मागणी त्यांनी केली.

सर्व पहा

कोणत्या पिकाला वाढायला १ वर्ष लागते? Late-arriving crop

तुमचे पालक जर ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे असतील, तर या वैद्यकीय चाचण्या नक्की करून घ्या...

'मनुवाद' आणि 'ब्राह्मणवाद' म्हणजे काय? जाणून घ्या इतिहास, गैरसमज आणि संपूर्ण सत्य

August Month 2026 Horoscope ऑगस्ट मासिक राशीभविष्य

पाऊस पडला तरी मेकअप वाहून जाणार नाही! वापरा या सोप्या 'मान्सून मेकअप ट्रिक्स'

सर्व पहा

रविवारी सेंट्रल-हार्बर लाईनवर मेगा ब्लॉक लागू , अनेक गाड्या रद्द

LIVE: रविवारी सेंट्रल-हार्बर लाईनवर मेगा ब्लॉक लागू

राज ठाकरे यांनी मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरातून दरवर्षी १८ कोटी रुपयांची चोरी होत असल्याचा आरोप केला

संजय राऊत यांची पुन्हा एकदा जीभ घसरली, भाजप मंत्र्याला अपशब्द म्हणत संताप व्यक्त केला

महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा कायापालट होणार! केंद्र सरकारने ३५६ कोटी रुपयांना मंजुरी दिली

पुढील लेख
Show comments