Dharma Sangrah

चारा छावण्या ३१ ऑगस्टपर्यंत सुरु राहणार

राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि लांबलेला पाऊस लक्षात घेता चारा छावण्या सुरू ठेवण्याची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी  विधानसभेत ही माहिती दिली. दुष्काळाचा आढावा आणि उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक आज पार पडली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. 
 
पुरवणी मागण्यांच्या चर्चेला उत्तर देताना महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील दुष्काळ स्थितीची सद्यस्थिती विधानसभेत मांडली. त्याचबरोबर चारा छावण्या ३१ ऑगस्टपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याची माहिती दिली. याशिवाय, पाण्याचे टॅंकर किती दिवस सुरू ठेवायचे याबाबतचा निर्णय घेण्याचे सर्व अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहितीही पाटील यांनी विधानसभेत दिली.

सर्व पहा

शनिदेवाच्या पूजेत तांब्याची भांडी का वापरू नयेत? नेमकं कारण काय?

जूनमध्ये गुरूचा महापरिवर्तन योग; ३ राशींचे भाग्य उजळणार

हॉटेलमधून मागवण्याऐवजी घरीच बनवा Restaurant Style Mix Veg

रक्तदाब नियंत्रणासाठी वेलची ठरते रामबाण? जाणून घ्या तिचे आश्चर्यकारक फायदे

Career in Polytechnic After 12th: बारावीनंतर या टॉप पॉलिटेक्निक कोर्समध्ये डिप्लोमा कोर्स करा

सर्व पहा

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पहाटे भीषण अपघात! ट्रक, कंटेनर आणि एर्टिगा कार यांच्या धडकेत दोघांचा मृत्यू

मोठी बातमी! हॉटेलकडे जाताना गुजरात टायटन्सच्या बसला आग; शुभमन गिलसह संपूर्ण टीम सुरक्षित

महाराष्ट्राच्या 'लाडकी बहिण' योजनेत ८० लाख महिला अपात्र, सुप्रिया सुळे म्हणाल्या- खूप मोठा विश्वासघात

विधान परिषद निवडणूक २०२६: परभणी-हिंगोलीत एकनाथ शिंदेंचं पुन्हा धक्कातंत्र; अल्पसंख्याक चेहऱ्याला दिली उमेदवारी!

LIVE: हवामान विभागाने महाराष्ट्रातील २९ जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी केला

पुढील लेख
Show comments