Dharma Sangrah

झोपेचे सोंग घेणाऱ्यांना उठवणे अशक्य - जयंत पाटील

Updated: बुधवार, 26 सप्टेंबर 2018 (09:26 IST)
 
भाजप-शिवसेना या जातीयवादी सरकारच्या काळात भिमा-कोरेगावसारखी प्रकरणे झाली. मागासवर्गीय समाजातील आणि अल्पसंख्याक समाजातील लोक या युती सरकारवर संतापले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घडवलेली घटना जाळण्याचे काम या सरकारच्या काळात झाले. या सरकारने घटनेतील अनेक कलमे बदलली, अशात हा सर्व समाज समविचारी पक्षांच्या आघाडी सोबतच जाणार, अशी खात्री पाटील यांनी व्यक्त केली.

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

पुणे-बंगळूरू महामार्गावर ट्रकने टेम्पो आणि दोन कारला धडक दिल्याने भीषण अपघात; दोघांचा मृत्यू तर १२ जण जखमी

जालनामध्ये ६ वर्षांच्या मुलीवर बलात्कार; ६० वर्षीय आरोपीला अटक

इस्तंबूलहून इंडोनेशियाला गंभीर रुग्णाला घेऊन जाणारी एअर अॅम्ब्युलचे नागपूरमध्ये आपत्कालीन लँडिंग

LIVE: पुढील वर्षी एमपीएससी परीक्षा ऑनलाइन होणार नाही

मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी मुंबई पोलिसांनी नाकारली

पुढील लेख
Show comments