Dharma Sangrah

परप्रांतीय मजूर, कामगार राज्यात पुन्हा परतण्यास सुरुवात

Updated: शुक्रवार, 19 जून 2020 (08:58 IST)
 
“करोनाशी लढताना महाराष्ट्र सरकारने लॉकडाउन जाहीर केलं होतं. राज्यात मोठ्या प्रमाणात उद्योग, व्यवसाय करोनाच्या संकटामुळे बंद झाले होते. पण आता राज्य शासनाने अनलॉकचा निर्णय घेतला आहे. यामुळे उद्योग व्यवसाय हळूहळू चालू झाले आहेत. हे चालू होत असल्याने महाराष्ट्रातील परप्रांतीय श्रमिक जे आपापल्या राज्यात उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश येथे मोठ्या प्रमाणात परत गेले होते त्यांची महाराष्ट्रात घऱवापसी सुरु झाली आहे. मोठ्या संख्येने ते येत आहेत. 

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

WCPL मध्ये यास्तिका भाटियाच्या जागी सुषमा वर्मा ट्रिनबागो नाइट रायडर्स संघात सामील

गणेशोत्सवासाठी नवी मुंबई पोलीस सतर्क, 'एक विभाग-एक पोलीस' योजना राबविण्यात आली

LIVE: मुंबई बीएमसीच्या आयटी विभागात १९८ कोटींचा डेटा सेंटर घोटाळा

तेल संकटावर ट्रम्प यांचा स्पष्ट संदेश: युक्रेनने तेल शुद्धीकरण केंद्रांवरील ड्रोन हल्ले थांबवावेत

४ षटकांत १ बळी घेतल्यानंतर वरुण चक्रवर्ती पुन्हा जखमी, अफगाणिस्तान मालिकेतून बाहेर

पुढील लेख
Show comments