हिंगोली- एका प्रेम करणाऱ्या युवकाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून हा प्रश्न केला आहे की मुख्यमंत्री साहेब तुम्ही प्रेम केलं का? या पत्रात तरुणांनी म्हटले की खरंतर तुम्हाला भेटून खूप रडावं वाटत आहे. तुम्ही सगळ्यांचं ऐकून घेता, त्यांचे प्रश्न सोडवता, माझं कसं काय? विशेष म्हणजे हे पत्र मोठ्या...