Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शाळेवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार मुख्याध्यापक किंवा मुख्याध्यापिकांना नाही तर कोणाचा?

Updated: मंगळवार, 11 जून 2019 (10:36 IST)
 
उल्हासनगरातील गंगाराम सिंध नॅशनल हायस्कूलच्या मुख्याध्यापिका गीता चावला यांची सुरुवातीला प्राथमिक शिक्षिका म्हणून नियुक्ती झाली होती. त्यानंतर नोव्हेंबर 2011 मध्ये त्यांना मुख्याध्यापिका म्हणून पदोन्नती देण्यात आली. त्यांना ऑगस्ट 2014 मध्ये निलंबित करण्यात आले.
 
या निलंबनाला आव्हान देत चावला यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंद्राजोग आणि न्यायमूर्ती नितीन जामदार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. या शाळा व्यवस्थापनाने निलंबन मागे घेण्याची हमी दिली. मात्र शाळेच्या आर्थिक आणि प्रशासकीय कामकाजावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार चावला यांना देण्यास नकार दिला. शाळेची ही भूमिका उच्च न्यायालयाने कायम ठेवली.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

रेल्वे प्रवास पूर्ण झाल्यावरही तिकिटाचा परतावा मिळू शकतो; पण हा लाभ कोणाला मिळतो?

तरुण तेजपाल यांना १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांची मालिका १५ ऑगस्टपासून सुरू होणार; ७ ऑगस्ट रोजी तीन दिवसांचा सराव सामना

क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने भारत दौऱ्याच्या वेळापत्रकात मोठा बदल केला; महिला संघ तीन टी२० आंतरराष्ट्रीय सामनेही खेळणार

१९ ऑगस्ट रोजी भारत आणि पाकिस्तान एकमेकांसमोर उभे ठाकतील, हॉकी विश्वचषक संघ जाहीर

पुढील लेख
Show comments