1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 24 जून 2024 (10:06 IST)

शिंदे सरकार धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देणार, आत्महत्या रोखण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना

एकनाथ शिंदेंची नेतृत्ववाली महाराष्ट्र सरकार सतत शेतकऱ्यांचे हित लक्षात ठेवत काम  करीत आहे. या कडी मध्ये महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदे सरकारने शेतकऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण घोषणा करत सांगितले की, धानची शेती करण्याऱ्या शेतकयांना प्रति हेक्टेयर 20,000 रुपयाचा बोनस मिळेल. मागील दीड वर्षांमध्ये राज्याने आपल्या शेतकऱ्यांना 44,278 करोड रुपयांची मदत केली आहे. 
 
शिंदेंनीसांगितले की, राज्यामध्ये शेतकऱ्यांची आत्महत्या हा मोठा मुद्दा बनला होता. यावर लक्ष देण्यासाठी एक टास्क फोर्सचे गठन करण्यात आले आहे. सरकारने कोरडा, अत्यधिक वर्षा, अवकाळी पाऊस, पूर आणि ओलावृष्टि सारख्या नैसर्गिक संकटात नेहमी शेतकऱ्यांची मदत केली आहे.  
 
मुख्यमंत्रींनीं प्रत्येक नैसर्गिक संकटात शेतकऱ्यांसोबत उभे राहण्याची प्रतिबद्धता सांगितली. यामध्ये वेळेलवर सहायता प्रदान करणे आणि कृषि वर प्रतिकूल वातावरणाची स्थितिच्या प्रभावाला कमी करणे उपय लागू करणे सहभागी आहे. शिंदेंच्या घोषणा महाराष्ट्रमध्ये कृषक समुदायला समर्थन आणि उत्थान देण्यासाठी सरकारचे निरंतर प्रयत्नाना दर्शवत आहे. वित्तीय सहायता, ऋण माफी आणि आत्महत्या रोकथाम सारखे प्रमुख मुद्द्यांना संबोधित करत, राज्याचे ध्येय एक अधिक चांगले कृषि क्षेत्र बनवणे आहे.