संबंधित माहिती
- पूरग्रस्त नागरिक,व्यावसायिक, दुकानदारांच्या विम्याची किमान ५० टक्के रक्कम तातडीने द्या
- ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! अधिकारी, कर्मचार्यांच्या सर्वसाधारण बदल्यांना (GT) पुन्हा एकदा मुदतवाढ
- मनपाचा प्लास्टिक विक्रेत्यांना दणका,५ लाखांचा दंड वसूल
- कोरोनामुळे पालक गमावलेल्या 24 बालकांना इतक्या लाखांची आर्थिक मदत मंजूर !
- राज ठाकरे म्हणतात, 'लॉकडाऊन आवडे सरकारला'
कारच्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू
वर्धा जिल्ह्यातील चिस्तूर गावाजवळ झालेल्या कारच्या भीषण अपघातात कारचे नियंत्रण सुटल्याने अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्ग वरील नदीच्या दरीत कार कोसळून चालकासह प्रवासी ठार झाले.ही दुर्देवी घटना आज सकाळी 7 वाजताच्या सुमारास घडली.
या अपघातात तिघे जण ठार झाले तर या प्रवाशांपैकी एक जण बचावला आहे.याअपघातात कारचा चुराडा झाला आहे.पोलिसांच्या माहितीनुसार हा अपघातात इतका भीषण होता की या अपघातात एका व्यक्तीचा मृतदेह झाडावर,एकाच वाहनात,तर एकाच तिथेच पडून होता. वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात घडल्याचे अंदाज पोलिसांनी वर्तवले आहे.घटनास्थळी पोलिसांनी पोहोचल्यावर मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनास पाठविले आहे.
