Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अवनी वाघिणी : चौकशीसाठी समिती गठित

Updated: शनिवार, 10 नोव्हेंबर 2018 (09:34 IST)
 
यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा वनक्षेत्र परिसरात या वाघिणीने 13 जणांचे बळी घेतले होते. याची गंभीर दखल घेत सर्व्वोच्च न्यायालयाने नरभक्षक वाघिणीला जेरबंद करण्यात यावे किंवा ठार मारण्याचे आदेश दिले होते. मात्र वन विभागाने शार्पशूटरकडून चुकीच्या पद्धतीने शिकार करून वाघिणीची हत्या केल्याचा आरोप वन्यप्रेमी संघटनांकडून केला जात आहे. केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांच्यासह अन्य राजकीय पक्षांच्या नेत्यांनी तर या प्रकरणी वनमंत्री मुनगंटीवार यांना टीकेचे लक्ष्य केले आहे. 

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

पुण्यातील दोन महिला पोलीस अधिकारी विवाहबंधनात अडकणार

यशस्वी जैस्वालला आयसीसीकडून कठोर शिक्षा

नाशिकमध्ये छळाला कंटाळून एका १७ वर्षीय मुलीने आत्महत्या केली

LIVE: नितीन गडकरी यांनी राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले!

नितीन गडकरी यांनी राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले!

पुढील लेख
Show comments