Marathi Biodata Maker

मराठा मोर्चा : परतीच्या वाटेवर अपघात ५ ठार

गुरूवार, 10 ऑगस्ट 2017 (13:16 IST)

मुंबईत मराठा मोर्चा जोरात झाला.त्याचा परिणामही लगेच दिसला मात्र यात परतीच्या वाटेवर असेलेल्या ५ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. वडाळ्यात  ट्रकने दिलेल्या धडकेत चेंबूरमधल्या दोघांचा मृत्यू झाला आहे. तर येवला-औरंगाबाद मार्गावर झालेल्या तिहेरी अपघात झाला. यामध्ये  तिघांचा मृत्यू झाला आहे. तर इतर  चोघे  गंभीर जखमी झाले आहेत.

अपघातात सापडलेले  सातही जण मुंबईतला मराठा मूकमोर्चावरून घरी परतत होते. यावेळी ट्रक आणि 2 कारमध्ये सकाळी 7 च्या सुमारास अपघात झाला.

सर्व पहा

संत श्री निवृत्तीनाथ महाराज पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

स्त्रियांनी नारळ का फोडू नये? धार्मिक आणि शास्त्रीय कारण ऐकून तुम्हीही थक्क व्हाल!

Mangal Nakshatra Parivartan 2026 मंगळ मृगशिरा नक्षत्रात प्रवेश करणार; २४ जुलैपासून या राशींचे नशीब उजळणार!

काळाकुट्ट तवा स्वच्छ करण्यासाठी महागड्या क्लीनरची गरज नाही; ह्या टिप्स पुरेशा आहे

WHO चा धोक्याचा इशारा! जगातील ९२% लोकसंख्येला कर्करोगाचा धोका; पुरुष आणि महिलांमधील 'या' कॅन्सरचे प्रमाण सर्वाधिक

सर्व पहा

दहिसरच्या खाणीत दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

LIVE: लाडकी बहीण योजनेची एसआयटी चौकशीची सुप्रिया सुळे यांची मागणी

आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वात काम करणार, सुप्रिया सुळे यांचा टोला

एआयचा नवा पराक्रम! मॉस्कोमध्ये दोन मानवाकृती रोबोट्सचे लग्न केले, रोबोट कुत्र्याने ब्रेसलेट आणले

जर माझी हत्या झाली, तर इराणवर बॉम्ब टाका," ट्रम्प यांनी दिले आदेश

पुढील लेख
Show comments